सकल हिंदू समाजाच्या वतीने कोल्हापूर येथे १ जानेवारीला ‘लव्हजिहाद’, धर्मांतर आणि गोहत्या विरोधी ‘हिंदू जनआक्रोश मोर्चा’ !

सकल हिंदू समाजाच्या वतीने कोल्हापूर येथे १ जानेवारीला ‘लव्हजिहाद’, धर्मांतर आणि गोहत्या विरोधी ‘हिंदू जनआक्रोश मोर्चा’ !

‘धर्मांतर’, ‘लव्हजिहाद’, तसेचगोहत्या रोखण्यासाठी कोल्हापूर येथे सकल हिंदू समाज आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने रविवार, १ जानेवारी २०२३ या दिवशी सकाळी १० वाजता ‘हिंदू जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात येणार आहे.

सम्मेद शिखरजीला पर्यटनस्थळाऐवजी तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासाठी जैन समाजाचा इचलकरंजी (कोल्हापूर) येथे मोर्चा !

सम्मेद शिखरजीला पर्यटनस्थळाऐवजी तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासाठी जैन समाजाचा इचलकरंजी (कोल्हापूर) येथे मोर्चा !

झारखंड सरकारने जैन धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या सम्मेद शिखरजीला पर्यटनस्थळाचा दिलेला दर्जा रहित करून तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी जैन समाजाने २६ डिसेंबरला प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. प्रांत कार्यालयात प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी निवेदन स्वीकारले.

‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतर विरोधी कायदा करण्यासाठी इचलकरंजी येथे २५ डिसेंबरला हिंदु जनआक्रोश मोर्चा !

‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतर विरोधी कायदा करण्यासाठी इचलकरंजी येथे २५ डिसेंबरला हिंदु जनआक्रोश मोर्चा !

‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतराचे वाढते प्रकार देशविघातक आहेत. त्यामुळे शासनाने ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतर विरोधात कायदा करावा, या मागणीसाठी समस्त हिंदु समाजाच्या वतीने इचलकरंजी येथे २५ डिसेंबरला हिंदु जनआक्रोश मोर्च्याचे आयोजन केले आहे.

विश्व हिंदु परिषदेच्या दुर्गाशक्ती मुंबई क्षेत्र प्रांताचा निवासी अभ्यास आणि प्रशिक्षणवर्ग जोतिबा डोंगर परिसरात पार पडला !

विश्व हिंदु परिषदेच्या दुर्गाशक्ती मुंबई क्षेत्र प्रांताचा निवासी अभ्यास आणि प्रशिक्षणवर्ग जोतिबा डोंगर परिसरात पार पडला !

‘अवघ्या समाजाला सकारात्मक दिशा निश्चितपणे नारी शक्ती देईल’, असा विश्वास विश्व हिंदु परिषदेचे ज्येष्ठ संघटक श्री. शंकर गायकर यांनी या वेळी व्यक्त केला.

भाजप-शिंदे गट २ सहस्र ७९५, तर महाविकास आघाडीचा २ सहस्र ७१५ ग्रामपंचायतींमध्ये विजय !

भाजप-शिंदे गट २ सहस्र ७९५, तर महाविकास आघाडीचा २ सहस्र ७१५ ग्रामपंचायतींमध्ये विजय !

महाराष्ट्रातील ७ सहस्र ७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जाहीर !

विश्व हिंदु परिषदेच्या दुर्गाशक्ती मुंबई क्षेत्र प्रांताचा निवासी अभ्यास आणि प्रशिक्षणवर्ग जोतिबा डोंगर परिसरात पार पडला !

विश्व हिंदु परिषदेच्या दुर्गाशक्ती मुंबई क्षेत्र प्रांताचा निवासी अभ्यास आणि प्रशिक्षणवर्ग जोतिबा डोंगर परिसरात पार पडला !

विश्व हिंदु परिषदेच्या दुर्गाशक्ती मुंबई क्षेत्र प्रांताचा निवासी अभ्यास आणि प्रशिक्षणवर्ग १६ ते १८ डिसेंबर या कालावधीत जोतिबा डोंगर परिसरात पार पडला. ‘अवघ्या समाजाला सकारात्मक दिशा निश्चितपणे नारी शक्ती देईल’, असा विश्वास विश्व हिंदु परिषदेचे ज्येष्ठ संघटक श्री. शंकर गायकर यांनी या वेळी व्यक्त केला.

राज्यात लवकरात लवकर ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ आणि ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करावा ! – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन

राज्यात लवकरात लवकर ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ आणि ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करावा ! – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन

या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी हिंदु जनजागृती समिती आणि रणरागिणी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने कराड, सांगली, कोल्हापूर, सोलापूर येथे आंदोलन !

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने कराड, सांगली, कोल्हापूर, सोलापूर येथे आंदोलन !

पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, तसेच भारताचा अनादर करणाऱ्या पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्यांच्या विरोधात भाजपद्वारे ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले.

देवस्थान समितीच्या सीसीटीव्ही कक्षाच्या माध्यमातून २ संशयित महिलांना पकडून पोलिसांच्या कह्यात दिले !

देवस्थान समितीच्या सीसीटीव्ही कक्षाच्या माध्यमातून २ संशयित महिलांना पकडून पोलिसांच्या कह्यात दिले !

देवस्थान समितीचा सीसीटीव्ही कक्ष भाविकांच्या काळजीसाठी सतत कार्यरत असतो आणि चोरी, तसेच अन्य घटना टाळण्यासाठी सतर्कतेने प्रयत्न केले जातात.

मोगलांचे उदात्तीकरण करणार्‍या ‘बिर्याणी बाय किलो’च्या उपाहारगृहमालकांना धारकर्‍यांनी शिकवला धडा !

मोगलांचे उदात्तीकरण करणार्‍या ‘बिर्याणी बाय किलो’च्या उपाहारगृहमालकांना धारकर्‍यांनी शिकवला धडा !

ज्या औरंगजेबाने धर्मवीर संभाजी महाराज यांना अनन्वित अत्याचार करून ठार मारले त्याच्या वंशावळीतील मोगलांचे उदात्तीकरण या देशात कशासाठी ? या देशातील काही लोकांना अद्याप मोगल आदर्श वाटतात का ?