भारतात मुसलमानांकडून वाढत असलेला हिंदुद्वेष आणि त्यांची ‘सर तन से जुदा’विषयीची मानसिकता !
केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान म्हणतात, ‘‘देशात जर इस्लामिक धर्मांधतेला थोपवायचे असेल, तर मदरशातील शिक्षण बंद केले पाहिजे.’’ उदयपूर घटनेच्या संदर्भात आरिफ खान यांचे मत योग्य दिशेने संकेत देत असल्याचे दिसून येते.’