भारतात मुसलमानांकडून वाढत असलेला हिंदुद्वेष आणि त्यांची ‘सर तन से जुदा’विषयीची मानसिकता !

केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान म्हणतात, ‘‘देशात जर इस्लामिक धर्मांधतेला थोपवायचे असेल, तर मदरशातील शिक्षण बंद केले पाहिजे.’’ उदयपूर घटनेच्या संदर्भात आरिफ खान यांचे मत योग्य दिशेने संकेत देत असल्याचे दिसून येते.’

मोगादिशु (सोमालिया) येथील हयात हॉटेलमध्ये जिहादी आतंकवादी आक्रमण : ८ जण ठार, तर ९ जण घायाळ

जिहादी आतंकवादाने संपूर्ण जग त्रस्त आहे ! याविरोधात आता संपूर्ण जगाने संघटित होऊन जिहादी मानसिकता नष्ट करण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न केले पाहिजेत !

भारताला ‘इस्लामी राष्ट्र’ बनवण्याचा उद्देश ! – जैश-ए-महंमदचा आतंकवादी हबीबुल

हिंदूंनो, भारत पुन्हा एकदा इस्लामी राजसत्तेच्या नियंत्रणात जाण्याआधी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

सलमान रश्दी यांनी ‘सॅटनिक व्हर्सेस’ पुस्तक लिहिल्यामुळेच त्यांच्यावर आक्रमण ! – लेखिका तस्लिमा नसरीन

प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्यावर अमेरिकेतील २४ वर्षीय इराणी-अमेरिकन हादी मातर याने आक्रमण केले.

आम्हाला ‘बनावट’ मुसलमान वाढवायचे आहेत ! – तस्लिमा नसरीन

‘सत्य हे आहे की, ‘वास्तविक मुसलमान’ त्यांच्या पवित्र ग्रंथांचे धार्मिकदृष्ट्या तंतोतंत पालन करतात. ते इस्लामच्या टीकाकारांवर आक्रमण करतात. ‘बनावट’ मुसलमान मात्र मानवतेवर विश्‍वास ठेवतात, असे ट्वीट तस्लिमा नसरीन यांनी केले.

महाराष्ट्रातील ऐतिहासिक गड-दुर्गांवरील इस्लामी अतिक्रमण !

जे गड-दुर्ग परकीय आक्रमकांच्या तोफांनाही अभेद्य राहिले, ते गड-दुर्ग पुरातत्व विभागाच्या निष्क्रीयतेमुळे आज एकप्रकारे ‘लँड जिहाद’चा बळी ठरत आहेत.

बांगलादेशात शितलादेवीच्या मंदिरातील मूर्तीची मुसलमानांकडून तोडफोड : चौघांना अटक

‘इस्लामी देशांमध्ये अशा घटना घडल्यावर त्यांना भारत सरकार जाब का विचारत नाही ?’, असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात उपस्थित होतो !

उत्तरप्रदेशमध्ये एजाजने हिंदु महिलेवर बलात्कार करून तिचे धर्मांतर केले !

उत्तरप्रदेशमध्ये धर्मांतर आणि लव्ह जिहाद विरोधी कायदे असूनही त्यांची प्रभावी कार्यवाही होत आहे का ? असा प्रश्‍न वारंवार घडणार्‍या अशा घटनांतून  निर्माण होतो.

जिहादी अर्थपुरवठा !

भारतातील जिहादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ला (‘पी.एफ्.आय.’ला) इस्लामी देशांतून प्रतिवर्षी ५०० कोटी रुपयांचा अर्थपुरवठा केला जातो, असे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (‘एन्.आय.ए’च्या) सूत्रांकडून सांगण्यात आल्यानंतर हिंदूंना धक्काच बसला आहे.

धर्मांधांनी झारखंडमधील ५ सरकारी शाळा बंद करण्यास भाग पाडले !

मुजोर धर्मांध हे कायदा, सरकार आदी कशालाही जुमानत नाहीत, हे लक्षात येते ! अशांवर सरकार काय कारवाई करणार आहे ?