कानपूर येथील खासगी शाळेत हिंदु विद्यार्थ्यांना शिकवली जात आहे इस्लामी प्रार्थना !
एखाद्या शाळेमध्ये भगवद्गीतेतील श्लोक शिकवल्यास किंवा म्हणण्यास सांगितल्यावर मुसलमान किंवा ख्रिस्ती विद्यार्थी कधी म्हणतील का ?
एखाद्या शाळेमध्ये भगवद्गीतेतील श्लोक शिकवल्यास किंवा म्हणण्यास सांगितल्यावर मुसलमान किंवा ख्रिस्ती विद्यार्थी कधी म्हणतील का ?
‘यू ट्यूब’वरील गायिका फरमानी नाझ यांनी कावड यात्रेसाठी भगवान शिवाचे ‘हर हर शंभू’ हे भजन म्हटल्याने देवबंदच्या उलेमांनी टीका करत ‘ते शरीयतच्या विरोधात आहे’, असे म्हटले आहे.
विश्व हिंदु परिषदेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशातील हिंदु समाज हा दहशतीच्या सावटाखाली आहे.
कट्टरतावादी मुसलमानांच्या वक्तव्याला डॉ. सैयद यांनी, जर हिंदूंचे डोके फिरले आणि ५० टक्के हिंदूही जागृत झाले, तरी मुसलमानांना वाचण्यासाठी जागा रहाणार नाही. ते इतिहासजमा होतील’, असे सडेतोड उत्तर दिले आहे.
जिहादी आतंकवादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ने अनुसूचित जाती- जमाती आणि इतर मागासवर्गीय हिंदूंना समवेत घेऊन इस्लामी राष्ट्र बनवण्याचा कट रचला आहे.
श्रवण कुमार म्हणाले, ‘‘इस्लाम धर्मामध्ये पुष्कळ भेदभाव आहे. येथे भाऊ भावाचा नाही. लोक स्वार्थी आणि संपत्तीसाठी हत्याही करतात. यामुळे मी त्रस्त होतो.
नेदरलँड्सचे खासदार गीर्ट विल्डर्स यांनी विविध देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांना पाठवले प्रश्न !
ब्रिटनसारख्या विकसित देशात ही स्थिती का निर्माण झाली, याचा विचार मुसलमानांनी करणे आवश्यक आहे. ब्रिटनच्या धड्यातून अन्य देशांतील मुसलमान शिकले नाही, तर सर्वत्र ही स्थिती लवकरच निर्माण झाल्यास आश्चर्य वाटू नये !
केंद्र सरकार पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया वर कधी बंदी घालणार ? असा प्रश्न आता हिंदूंच्या समोर आहे !
उत्तरप्रदेशातील लव्ह जिहादच्या घटना रोखण्यासाठी सरकारने लव्ह जिहादविरोधी कायद्यात जिहाद्यांना जन्मठेपेची शिक्षा देण्याची तरतूद करावी, असेच हिंदूंना वाटते !