हिंदु राष्ट्राची स्थापना करावीच लागेल ! – सद्गुरु स्वाती खाडये
सद्गुरु स्वाती खाडये यांनी ‘तुम्हाला हिंदु राष्ट्र हवे ना ?’, असा प्रश्न विचारला असता उपस्थितांनी दोन्ही हात वर करून ‘हो ! हवे !’ असा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सद्गुरु स्वाती खाडये यांनी ‘तुम्हाला हिंदु राष्ट्र हवे ना ?’, असा प्रश्न विचारला असता उपस्थितांनी दोन्ही हात वर करून ‘हो ! हवे !’ असा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
वाराणसीमध्ये नुकत्याच पार पडलेल्या प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनामध्ये धर्मप्रेमी श्री. मनीष गुप्ता प्रथमच सहभागी झाले होते. या अधिवेशनातून प्रेरणा घेऊन त्यांनी त्यांच्या गावामध्ये या सभेचे आयोजन केले होते.
लग्नानंतर मुलीवर धर्म पालटण्याची बळजोरी का ? दोघेही आपापल्या धर्माचे पालन एकाच वेळी का करू शकत नाहीत ? प्रत्येक गोष्टीत इस्लामप्रमाणे करण्याची बळजोरी आणि त्यासाठी अत्याचार करणे हे प्रेम नसून जिहाद आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने एकलग्न (जळगाव) येथे ‘हिंदु राष्ट्र’ या विषयावर ७ जानेवारीला रात्री व्याख्यान पार पडले. समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट आणि जळगाव जिल्हा समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर यांनी उपस्थितांना संबोधित केले.
तत्कालीन काँग्रेसी नेत्यांनी त्याला धर्मनिरपेक्ष करून भारताचा पुरातन भगवा ध्वज मागे टाकून तिरंगा निवडला. जर त्या वेळी भारत हिंदु राष्ट्र झाला असता, तर भगवा हाच राष्ट्रध्वज असता !
भारताला ओळखा, भारताला जाणा आणि भारतीय व्हा. भारत हे हिंदु राष्ट्र आहे. सर्व भाषा, सर्व पंथ, उपपंथ सर्वांचा सन्मान करा. सर्वांप्रती सद्भावना ठेवा. रा.स्व. संघाचे कार्य दुरून न पहाता संघाच्या कार्यात सहभागी व्हा आणि संघाचे कार्य जवळून जाणून घ्या.
सनातन संस्था करत असलेले कार्य हे हिंदु राष्ट्राच्या निर्मितीतील पुष्कळ मोठे योगदान असेल. प्रत्येकामध्ये चांगले संस्कार रुजावेत आणि प्रत्येकाचे जीवन संस्कारमय व्हावे, यासाठी सनातन संस्थेच्या साधकांचा सातत्याने प्रयत्न असतो. त्यासाठी सनातन संस्थेचे साधक कार्यरत असतात.
राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी हिंदूंचा प्रचारकार्याला मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पहाता ही सभा निश्चितच यशस्वी होणार आहे, असा दृढ विश्वास हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. हेमंत मणेरीकर यांनी व्यक्त केला आहे.
भारताला हिंदु राष्ट्र घोषित करा, या मागणीसाठी येथे ‘हिंदु धर्म जागरण समिती’ने १ जानेवारी या दिवशी फेरी काढली. त्यात अनेक धर्मप्रेमी सहभागी झाले होते.
हिंदूंना अनुकूल राज्यव्यवस्था होण्यासाठी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करणे आवश्यक आहे. त्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन लोकशाही मार्गाने हिंदु राष्ट्र आंदोलनाला सशक्त बनवावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले.