हिंदु राष्ट्र आंदोलनाला सशक्त बनवा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

हिंदूंना अनुकूल राज्यव्यवस्था होण्यासाठी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करणे आवश्यक आहे. त्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन लोकशाही मार्गाने हिंदु राष्ट्र आंदोलनाला सशक्त बनवावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले.

अक्कलकोट (जिल्हा सोलापूर) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत धर्मप्रेमींचा धर्मासाठी कृतीशील होण्याचा निर्धार !

६०० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित

हिंदु राष्ट्राच्या मागणीच्या गर्जनेचा आवाज देहलीपर्यंत पोचला पाहिजे ! – सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, सुदर्शन न्यूज

जळगाव येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत लव्ह जिहादविरोधी कायदा करण्याची सहस्रो हिंदूंची मागणी !

हडपसर (जिल्हा पुणे) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा प्रसार अंतिम टप्प्यात

हडपसर सभेच्या निमित्ताने हिंदुत्वनिष्ठ आणि धर्माभिमानी यांना मिळत आहे अभूतपूर्व प्रतिसाद !

भगवंताच्या कृपेने आणि त्याच्या बळावरच भारतात हिंदु राष्ट्र येईल !

बंगालमधील मासिक ‘ट्रूथ’चे संपादक आणि शास्त्र-धर्म प्रचार सभेचे उपसचिव पू. डॉ. शिवनारायण सेन यांचे मार्गदर्शन येथे देत आहोत.

‘हिंदु राष्ट्र : आक्षेप आणि खंडण’ हा ग्रंथ समाजातील प्रत्येकापर्यंत जायला हवा ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते श्री. संतोष देसाई यांनी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांची भेट घेऊन त्यांना हिंदु जनजागृती समिती पुरस्कृत ‘हिंदु राष्ट्र : आक्षेप आणि खंडण’ हा ग्रंथ भेट दिला.

देश हिंदु राष्ट्र घोषित होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

‘वर्ष १९४७ मध्ये देशाची फाळणी झाली. इस्लामी राष्ट्र म्हणून पाकिस्तानची निर्मिती झाली. मग उर्वरित राष्ट्र ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून घोषित व्हायला हवे होते; मात्र तसे झाले नाही. वर्ष १९७६ मध्ये ४२ वी घटनादुरुस्ती करत देशाला ‘धर्मनिरपेक्ष राष्ट्र’ घोषित करण्यात आले.

सरदार वल्लभभाई पटेल पंतप्रधान असते, तर हिंदु राष्ट्र झाले असते ! – कालीचरण महाराज

नगर येथे ‘हिंदु जनआक्रोश’ मोर्चा

भारत संवैधानिक स्तरावर हिंदु राष्ट्र म्हणून घोषित होणे आवश्यक ! – सौ. रूपा महाडिक, हिंदु जनजागृती समिती     

भारतभूमीला अनेक वीरांगना, पराक्रमी राजे, राष्ट्रपुरुष, क्रांतीकारक यांचा वारसा आहे. आपल्या याच गौरवशाली परंपरेचा आदर्श ठेवून सर्वांनी हिंदु धर्माचे पालन केले पाहिजे.

हिंदूंनो, हिंदु राष्ट्रासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची सिद्धता ठेवा ! – सौ. नयना भगत, सनातन संस्था

नवी मुंबईत सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी मिळून मोठा मोर्चा काढायला हवा. ‘त्याद्वारे गोहत्या आणि लव्ह जिहाद विरोधी कायदा होण्यासाठी आपण शासनाला सांगू शकतो’, असेही मत अनेकांनी मांडले.