बांगलादेशात वर्ष २०२२ मध्ये १५४ हिंदूंच्या हत्या !
बांगलादेशात ही स्थिती आहे, तर पाकिस्तानमध्ये कशी असेल, याची कल्पना करता येत नाही ! इस्लामी देशांत हिंदूंचा होणारा वंशसंहार रोखण्यासाठी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करणे आवश्यक आहे !
बांगलादेशात ही स्थिती आहे, तर पाकिस्तानमध्ये कशी असेल, याची कल्पना करता येत नाही ! इस्लामी देशांत हिंदूंचा होणारा वंशसंहार रोखण्यासाठी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करणे आवश्यक आहे !
भारत हे हिंदु राष्ट्र आहे; कारण ज्यांनी हा देश घडवला ते हिंदु आहेत. भारतात रहाणारे सर्व लोक हिंदु आहेत; कारण त्यांचे पूर्वज हिंदु होते.
लव्ह जिहाद, भूमी (लँड) जिहाद, धर्मांतर आणि हलाल जिहाद यांसारख्या समस्यांच्या विरोधात गुजरात राज्यात सक्रीय असलेल्या ‘हिंदु सेने’कडून निःस्वार्थीपणे राष्ट्र-धर्मकार्य करत असलेल्या हिंदु जनजागृती समितीचा सत्कार करण्यात आला.
‘सुदर्शन टीव्ही’वरील कार्यक्रमात हिंदु राष्ट्राची शपथ घेण्यावरून ही याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे, अशी माहिती ‘सुदर्शन टीव्ही’ वाहिनीचे संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांनी ट्वीट करून दिली.
‘जागतिक हिंदु महासंघा’च्या वतीने आयोजित ‘जागतिक हिंदु परिषदे’मध्ये हिंदु जनजागृतीचा सहभाग
हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी किंवा आपत्काळाची सिद्धता, यासाठी साधना चालू करणे याला महत्त्व नसून आपल्या जीवनाचे कल्याण करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले आपल्याला लाभले आहेत. त्यांचा आपण लाभ करून घ्यायला हवा.
‘सनातन प्रभातचे वार्तांकन राष्ट्र-धर्मासाठी समर्पित आहे, हे आपल्या सर्वांना लक्षात येत आहे. राष्ट्र-धर्मविषयी जागृती करण्यातही ‘सनातन प्रभात’चे मोठे योगदान आहे’, असे आयोजकांनी या वेळी सांगितले.
देशाची राज्यघटना आणि संसद ‘भारत हिंदु राष्ट्र आहे’, हे घोषित करत नाही, तोपर्यंत आपण मनाने कितीही भारताला हिंदु राष्ट्र मानले, तर त्याचा काहीच उपयोग नाही.
वर्ष २०२७ पर्यंत भारत जागतिक महाशक्ती बनेल आणि वर्ष २०३१ पर्यंत भारतात सनातन धर्माचे राज्य निर्माण होईल, अशी ग्रहस्थिती बनली आहे. भारतात फार थोड्या संघटना आहेत, ज्या हिंदु राष्ट्रासाठी स्पष्टपणे कार्य करत आहेत.
कुडाळ शहरात ‘दावत ए इस्लामी’ या पाकिस्तानी संघटनेचे फलक लावले जातात. ते लावणार्यांवर कारवाई होत नाही ? या संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात काय काम आहे ? हे प्रशासन आणि पोलीस यांनी सांगावे.