जिन्यामध्ये थुंकू नये म्हणून लावलेल्या देवतांच्या टाईल्स पोलीस प्रशासनाच्या साहाय्याने काढल्या !
मार्च महिन्यातील हिंदु राष्ट्र-जागृती सभेमुळे स्थानिक हिंदु बांधवांमध्ये निर्माण झालेली धर्मजागृती आणि धर्मशिक्षण यांचाच हा परिणाम आहे.
मार्च महिन्यातील हिंदु राष्ट्र-जागृती सभेमुळे स्थानिक हिंदु बांधवांमध्ये निर्माण झालेली धर्मजागृती आणि धर्मशिक्षण यांचाच हा परिणाम आहे.
१ सहस्र वर्षांचा इतिहास पाहिला, तर म्लेच्छांनी हिंदूंची एक तृतीयांश भूमी गिळंकृत करून पाकिस्तान आणि बांगलादेश बनवले. आजही हिंदूंच्या भूमीवर ताबा मिळवून ते भविष्यातील फाळणीचीच सिद्धता करत आहेत कि काय, हेच अशा छोट्या वाटणार्या घटनेतून विचारप्रवण करायला लावते !
हिंदूंच्या मंदिरांचा अवमान केल्यानंतर दंगली घडवणार्या मुसलमानांवरील गुन्हे मागे घेणारे काँग्रेस सरकार त्यांना पाठीशी घालून हिंदूंना ते पाकिस्तानात रहात असल्याची जाणीव करून दिली आहे. अशा सरकारला सत्तेवर बसणार्या हिंदूंना आतातरी जाग येईल का ?
कर्नाटकातील कोट्यवधी हिंदूंच्या मतांवर निवडून येणार्या सिद्धरामय्या यांचे असे विधान करण्याचे धाडस होते, हे कर्नाटकातील समस्त हिंदूंना लज्जास्पद ! हिंदूंना सिद्धरामय्या यांचे हे विधान मान्य आहे का ?
गेले काही दिवस सामाजिक माध्यमांत हिंदु धर्मातील देवतांबद्दल विशेषतः भगवान परशुराम आणि माता रेणुका यांच्याबद्दल अत्यंत अवमानास्पद वक्तव्य काही ख्रिस्त्यांकडून करण्यात आले.
मौजमजा आणि पैसा यांसाठी वाटेल त्या थराला जायचे अन् नंतर क्षमायाचना करायची, याला हिंदू आता जुमानणार नाहीत !
केरळ येथील जागृत आणि प्रसिद्ध शबरीमला मंदिरातील प्रवेशाविषयी एका सुनावणीच्या वेळी ‘सुधारणेच्या नावाखाली धर्म पोकळ करू शकत नाही’, असे अत्यंत महत्त्वाचे विधान न्यायालयाने केले. या प्रकरणाचा निकाल अद्याप लागायचा असला, तरी न्यायालयाचे हे विधान म्हणजे पुरो(अधो) गाम्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन आहे.
राष्ट्र्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी देशातील नागरिकांना आवाहन करतांना ‘सांप्रतकाळात राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी पोलीसदल, सैन्यदल, सुरक्षायंत्रणा यांच्याप्रमाणे नागरिकांनीही सक्रीय सहभाग घ्यावा’, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यांच्या विधानाचा व्यापक अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे.
‘गावो विश्वस्य मातर: ।’ (गाय ही विश्वाची माता आहे), असे आपल्या ऋषिमुनींनी अनादी काळापासून सांगितले आहे; मात्र दुर्दैवाने ज्या देशात गायीला देवत्व बहाल केले गेले, त्याच देशात गेल्या अनेक दशकांपासून गोमातेच्या रक्ताचा सडा पडत आहे.