Dhanori Land-Jihad : धानोरी (पुणे) येथील स्वत:च्याच भूमीचा ताबा घेण्यासाठी पोचलेल्या हिंदु कुटुंबावर जिहाद्यांकडून आक्रमण !

  • न्यायालयाच्या आदेशानंतरच ताबा घेण्यासाठी गेले होते हिंदु कुटुंब

  • जिहाद्यांकडून मारुतीच्या मूर्तीची विटंबना


पुणे – न्यायालयाच्या आदेशानुसार धानोरी भागातील एका दशकाहून जुन्या भूमीचा ताबा घेण्यासाठी पोचलेल्या हिंदु कुटुंबावर दुसर्‍या बाजूच्या इलाही शेख आणि बुरखाधारी महिलांनी अचानक आक्रमण केले.

(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. –  संपादक)

या क्रूर आक्रमणाच्या वेळी आरोपींनी पीडित कुटुंबाच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली. त्यांना अमानुष मारहाणही केली. तिथे असलेल्या मारुतीच्या मूर्तीची विटंबना केली. हिंसक जमावासमोर हतबल झालेल्या पीडित कुटुंबाला स्वत:चा जीव वाचवून स्वतःच्याच भूमीवरून पळ काढावा लागला. या घटनेचा व्हिडिओ ‘सुदर्शन मराठी’ वाहिनीने प्रसारित झाला आहे. यानंतर पुणे पोलिसांनी तातडीने कारवाई करत इलाही शेख आणि इतर आरोपी यांवर दंगल घडवणे, धार्मिक भावना दुखावणे अन् मारहाण करणे अशा गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू केले आहे.

संपादकीय भूमिका

  • १ सहस्र वर्षांचा इतिहास पाहिला, तर म्लेच्छांनी हिंदूंची एक तृतीयांश भूमी गिळंकृत करून पाकिस्तान आणि बांगलादेश बनवले. आजही हिंदूंच्या भूमीवर ताबा मिळवून ते भविष्यातील फाळणीचीच सिद्धता करत आहेत कि काय, हेच अशा छोट्या वाटणार्‍या घटनेतून विचारप्रवण करायला लावते !
  • न्यायालयाचा आदेश असूनही जर धर्मांध मुसलमान कायदा हातात घेत असतील, तर ही थेट लोकशाही आणि न्यायव्यवस्था यांची थट्टा आहे ! यातून मुसलमानांच्या लेखी कायदा-सुव्यवस्थेचे काय मोल आहे, हे वेगळे सांगायला नको !