भारतभर राबवण्यात येणार्या सनातनच्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला उडुपी (कर्नाटक) येथील श्री महाकालीदेवीचा आशीर्वाद !
भारतभर राबवण्यात येणार्या सनातनच्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला उडुपी (कर्नाटक) येथील श्री महाकालीदेवीचा आशीर्वाद लाभला.
भारतभर राबवण्यात येणार्या सनातनच्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला उडुपी (कर्नाटक) येथील श्री महाकालीदेवीचा आशीर्वाद लाभला.
सनातनच्या ‘योगतज्ञ दादाजी यांचे चरित्र’ या मालिकेतील प्रथम ग्रंथ !
पू. अनंत आठवले यांचे चरित्र.
साधकांच्या व्यष्टी साधनेत सातत्य ठेवण्याविषयी केलेले मार्गदर्शन आणि सर्वांमध्ये उत्साह निर्माण होण्यासाठी पू. रमानंद गौडा यांनी केलेले प्रयत्न यांविषयी जाणून घेऊया.
या लेखात पू. रमानंद गौडा यांनी ‘सनातन धर्माचे ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ यशस्वी होण्यासाठी प्रत्येक टप्प्यातील सेवांचे चिंतन कसे करायचे ?’, याविषयी केलेले मार्गदर्शन येथे दिले आहे.
‘निर्मळ मनात भगवंत वास करतो. अंतःकरणात असलेले आपले दोष आणि अहं नष्ट झाल्यास आपले मन शुद्ध होते. त्या वेळी आपण कुठेही असलो, तरी ते गुरुदेवांना दिसते. शुद्ध अंतःकरणाने केलेली सेवा गुरुचरणी समर्पित होते’, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे कर्नाटक राज्याचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांनी केले.
सनातन संस्थेने अध्यात्मशास्त्र, धर्माचरण, दैनंदिन आचरणाशी संबंधित कृती, भारतीय संस्कृती आदी अनेक विषयांवर अनमोल आणि सर्वांगस्पर्शी ग्रंथ प्रकाशित केले आहेत. सनातनच्या ग्रंथांचे दिव्य ज्ञान समाजापर्यंत पोचवण्यासाठी संस्थेच्या वतीने संपूर्ण भारतात ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ चालवण्यात येत आहे.
गोव्यात सनातन संस्थेच्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’स उत्तम प्रतिसाद
‘पू. रमानंद गौडा यांना सनातन धर्माचे ज्ञानशक्ती प्रसार अभियानाची संकल्पना कशी सुचली ? त्यांनी तळमळीने आणि परिश्रम घेऊन या अभियानाचे सुनियोजन कसे केले अन् त्यातून आम्हाला कोणती सूत्रे शिकायला मिळाली ?’, हे पुढे दिले आहे.
‘अध्यात्मा’सारखा गहन विषय सहजसुलभ भाषेत विवेचन करणारी सनातनची ग्रंथमालिका !
मी ‘सनातन प्रभात’ नियतकालिकाचा वर्गणीदार असून नियतकालिकातही पुष्कळ चांगले विषय असतात. हे ज्ञान प्रत्येकापर्यंत पोचायला हवे. तुम्ही करत असलेले कार्य उत्तम आहे. तुम्ही हे कार्य पुढे चालवा, असा आशीर्वाद दावणगेरे येथील दत्त सेवाश्रमाचे श्रीकृष्णनंद गुरुजी यांनी सनातनच्या साधकांना दिला.