‘लव्ह’ आणि ‘जिहाद’ हातात हात घालून चालू शकत नाही ! – तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँ

नुसरत जहाँ यांना जे वाटते ते सत्य असते, तर चांगलेच झाले असते; मात्र वस्तूस्थिती तशी नाही, याचा त्यांनी अभ्यास करावा !

पंचतारांकित हॉटेलमधून निवडणुका लढवल्या जात नाहीत ! – गुलाम नबी आझाद यांचा काँग्रेसला घरचा आहेर

आझाद यांनी काँग्रेसने निवडणुकीत विजय मिळवण्याची आशा आता सोडून देऊन तिचे अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न केला, तरी पुरेसे आहे, असेच जनतेला वाटते !

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांचा जो बायडेन यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मानण्यास नकार

अमेरिकी लोकांचा आत्मविश्‍वास असलेल्या कुणाहीसमवेत आम्ही काम करू; मात्र हा आत्मविश्‍वास असलेल्या व्यक्तीचा विजय विरोधीपक्षाला मान्य असेल, तरच काम करू.

आयी आणि मांगेली गावांच्या सरपंचांवरील अविश्‍वास ठरावावर आज होणार निर्णय

ग्रामसभेत ग्रामस्थ काय भूमिका घेतात, त्यावर सरपंचांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

(म्हणे) ‘गोव्यात वर्ष २०२२ मध्ये ‘सेक्युलर’ सरकार येणार !’ – प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस

रेल्वे दुपदरीकरण प्रश्‍नावर काँग्रेस पक्ष दुटप्पी धोरण अवलंबत असल्याचा आरोप

बंगालमध्ये भाजपचे सरकार आल्यास ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करू ! – भाजपच्या बंगालमधील खासदार लॉकेट चटर्जी

भाजपने केंद्रात त्याचे सरकार असल्याने संपूर्ण देशासाठी ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करावा, असेच हिंदूंना वाटते. त्यासमवेत धर्मांतरविरोधी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा आणि समान नागरी कायदाही बनवून जुनी मागणीही तात्काळ पूर्ण करावी !

काँग्रेसने हकालपट्टी केलेले उर्फान मुल्ला यांचा भाजपात प्रवेश

काँग्रेसने १७ नोव्हेंबर या दिवशी पुढील ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केलेले काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे माजी प्रमुख उर्फान मुल्ला यांनी त्यांच्या समर्थकांसह १८ नोव्हेंबर या दिवशी भाजपात रितसर प्रवेश केला.

(म्हणे) ‘आप सत्तेवर आल्यास ७३ टक्के गोमंतकियांना विनामूल्य वीज मिळेल !’ – राघव चढ्ढा, आपचे देहलीतील आमदार

जनतेला फुकटे बनवणारे नव्हे, तर स्वावलंबी आणि उद्योगी बनवणारे राज्यकर्ते हवेत !

एमआयएमचे घातक मनसुबे !

एका फाळणीचे दुष्परिणाम भारत भोगत आहे. त्यातच जीना यांच्या पावलावर पाऊल टाकणार्‍या ओवैसी बंधू यांनी सूचित केलेल्या दुसर्‍या फाळणीसाठी भारत सिद्ध आहे का ? तसे होऊ नये, यासाठी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी वेळीच जागे होऊन भविष्यातील संकटाचा सामना करण्यास सिद्ध व्हायला हवे !

(म्हणे) ‘संपूर्ण देशात एम्.आय.एम्.’ झेंडा फडकवत असल्याचे जग पाहील !’ – अकबरुद्दीन ओवैसी

जग पाहील की एम्.आय.एम्. संपूर्ण भारतात त्याचा झेंडा फडकवत आहे.