संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे निधन
पंडित शर्मा यांच्या संतूरच्या अलौकिक स्वरांनी केवळ भारतियांनाच नव्हे, तर जगाला भुरळ घातली. जगभरात जेथे भारतीय संगीत पोचले आहे, तेथेे संतूर पोचले आहे, हे पंडित शर्मा यांच्या अखंड साधनेचे योगदान आहे.
पंडित शर्मा यांच्या संतूरच्या अलौकिक स्वरांनी केवळ भारतियांनाच नव्हे, तर जगाला भुरळ घातली. जगभरात जेथे भारतीय संगीत पोचले आहे, तेथेे संतूर पोचले आहे, हे पंडित शर्मा यांच्या अखंड साधनेचे योगदान आहे.
२४.२.२०२२ या दिवशी माझी आई (श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ) रुग्णालयात जाऊन श्रीमती आनंदआजींना भेटली. त्या वेळी आईला वाटले, ‘श्रीमती आनंदआजींचा प्राण गळ्याच्या ठिकाणी (विशुद्ध चक्राच्या ठिकाणी) अडकला आहे.
९ मे २०२२ या दिवशी कै. रवींद्र देशपांडे वर्षश्राद्ध झाले. त्यानिमित्त कै. रवींद्र यांच्या आजारपणात त्यांच्या पत्नीने अनुभवलेली गुरुकृपा पाहुया.
कोरोनाच्या नावाखाली भारताला अपकीर्त करणाऱ्या नियतकालिकांवर सरकारने कारवाई करणे आवश्यक आहे ! यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलावीत, हीच राष्ट्रप्रेमींची अपेक्षा !
२६.१२.२०२१ या दिवशी कोची, केरळ येथील श्रीमती प्रियदर्शिनी बांदिवडेकर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यूच्या वेळी त्यांचे वय ७५ वर्षे होते. केरळ येथील साधिकांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
रथयात्रेतील रथाच्या कळसाचा संपर्क उघड्या वीजवाहक तारांशी झाल्याने ही घटना घडली.
आज चैत्र कृष्ण एकादशीला डिचोली (गोवा) येथील मंगेश मांद्रेकर यांचे प्रथम वर्षश्राद्ध आहे. त्यानिमित्त त्यांच्या पत्नीला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये देत आहोत.
नर्मदा हिच्या स्मृतीप्रीत्यर्थ नक्षलवाद्यांनी गडचिरोली येथील ‘दंडकारण्य बंद’ची घोषणा केली आहे. ‘उत्पीडित जनता की प्यारी नेत्री कॉमरेड नर्मदा दी अमर रहे ।’ अशी भित्तीपत्रके गडचिरोलीच्या अतीदुर्गम भागात लावण्यात आली आहेत.
रामायणाचार्य ह.भ.प. तुळशीराम महाराज पोखरकर आणि सनातन संस्था यांचे स्नेहाचे संबंध होते. महाराजांनी सनातन संस्थेच्या रामनाथी, फोंडा, गोवा येथील आश्रमास भेट दिली होती. ‘सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु (डॉ.) जयंत आठवले हे साक्षात ‘श्रीकृष्ण’ आहेत’, असाच त्यांचा भाव होता.
पॅलेस्टाईनमधील भारताचे प्रतिनिधी मुकुल आर्य हे येथील भारतीय दूतावासामध्ये मृतावस्थेत आढळले. भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी ट्वीट करून म्हटले की, भारताचे रामल्लाहमधील प्रतिनिधी मुकुल आर्य यांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला.