निधन वार्ता

येथील सनातन संस्थेच्या साधिका ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती निर्मला ओझरकर (वय ८० वर्षे) यांचे १२ जून या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले.

सद्गुरु चिले महाराज यांचे शिष्य पू. गुप्तेबाबा यांचा देहत्याग

पू. गुप्तेबाबा यांनी सद्गुरु चिले महाराज यांची अत्यंत भावपूर्ण सेवा केली. सद्गुरु चिले महाराजांनी त्यांना ‘तुझे ते माझं आणि माझं ते तुझं’, असा आशीर्वाद दिला होता.

कल्याण येथील अखिल भारत हिंदु महासभेचे प्रवक्ते प्रमोद जोशी यांचे निधन !

अखिल भारत हिंदु महासभेचे प्रवक्ते प्रमोद पंडित जोशी (वय ६० वर्षे) यांचे १ जून या दिवशी दुपारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्यावर मुंबई येथील केईएम् रुग्णालयात मागील २ दिवसांपासून उपचार चालू होते.

 प्रसिद्ध गायक के.के. यांचे हृदयविकाराने निधन

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ (के.के.) यांचे येथे हृदयविकाराने निधन झाले. ते ५३ वर्षांचे होते.

निधन वार्ता

नवीन पनवेल, येथील साधक श्री. प्रशांत दत्ताराम काठे यांची आई श्रीमती छाया दत्ताराम काठे (वय ८५ वर्षे) यांचे २७ मे या दिवशी सायंकाळी ७ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.

विसापूर (जिल्हा सातारा) येथील सुभेदार विजय शिंदे यांना वीरगती

लडाख येथे सैनिकांना घेऊन जाणारी बस नदीमध्ये कोसळून मोठा अपघात झाला. या अपघातामध्ये खटाव तालुक्यातील विसापूर येथील सुभेदार विजय सर्जेराव शिंदे यांना वीरमरण प्राप्त झाले.

देहलीतील आगीमध्ये २७ जणांचा मृत्यू

अग्नीशमन दल आणि पोलीस यांनी ५० हून अधिक नागरिकांना वाचवले. पोलिसांनी इमारतीचे मालक हरीश गोयल आणि वरुण गोयल यांना अटक केली आहे.

यजमानांच्या मृत्यूनंतर यवतमाळ येथील साधिका श्रीमती धनश्री देशपांडे यांनी संत आणि साधक यांच्या माध्यमातून वेळोवेळी अनुभवलेली श्री गुरूंची कृपा !

रवींद्र यांच्या निधनानंतर नातेवाइकांशी पुष्कळ स्थिरतेने बोलता येणे आणि ‘हे केवळ गुरुकृपेमुळे शक्य झाले’, असे अनुभवणे

तालिबानने ठार मारलेले भारतीय वृत्तछायाचित्रकार दानिश सिद्दिकी यांना ‘पुलित्झर पुरस्कार’ घोषित

भारतातील कोरोना मृतांची दाहकता दाखवणारी छायाचित्रे ही भावनिक जवळीक आणि विध्वंस दाखवणारी आहेत, असे ‘पुलित्झर’च्या संकेतस्थळावर या छायाचित्रांविषयी सांगण्यात आले आहे.

संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे निधन

पंडित शर्मा यांच्या संतूरच्या अलौकिक स्वरांनी केवळ भारतियांनाच नव्हे, तर जगाला भुरळ घातली. जगभरात जेथे भारतीय संगीत पोचले आहे, तेथेे संतूर पोचले आहे, हे पंडित शर्मा यांच्या अखंड साधनेचे योगदान आहे.