Indore Shehar Qazi : गायीला राष्ट्रीय वारसा घोषित करा ! – काझी डॉ. इशरत अली
गायीला राष्ट्रीय वारसा घोषित केल्यावर मुसलमान गोहत्या करणे थांबवतील, असे त्यांना म्हणायचे आहे का ?
गायीला राष्ट्रीय वारसा घोषित केल्यावर मुसलमान गोहत्या करणे थांबवतील, असे त्यांना म्हणायचे आहे का ?
मुख्यमंत्र्यांचा हा दौरा केवळ धार्मिकच नाही, तर सांस्कृतिकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे; कारण त्यांनी इस्कॉनच्या वरिष्ठ संतांसमवेत बंगालचा आध्यात्मिक वारसा जागतिक स्तरावर पुन्हा एकदा अधोरेखित करण्यासाठी चर्चा केली.
गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित केले नाही, तर मुसलमान गोहत्या करत रहाणार आहेत का ?, हे त्यांनी आधी सांगितले पाहिजे !
‘होळीच्या दिवशी धर्मांधांनी उत्तरप्रदेशच्या शामली जिल्ह्यातील जंगलात गायीसह २ वासरांची हत्या केली. त्याचा सुगावा लागल्यानंतर आसपासच्या गावातील हिंदू संतप्त झाले. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हे नोंदवले.
गोरक्षणासाठी सतर्क असणार्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन !
बकरी ईदला गोहत्या केली जाणार असल्याचा हिंदु संघटनांचा आरोप
राज्यात गोवंशाची अवैध वाहतूक आणि कत्तलीच्या वाढत्या घटनांवर कठोर कारवाई करण्यासाठी विश्व हिंदु परिषदेने महाराष्ट्र शासनाच्या नव्या शासन परिपत्रकाची तातडीने आणि काटेकोर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी निवेदन स्वीकारले.
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अवैध गोवंश वाहतूक, क्षमतेपेक्षा अधिक जनावरे भरून होणारी वाहतूक आणि प्राण्यांवरील क्रूरतेच्या घटनांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी निवेदन दिले.
मुसलमानांचे ‘नाक’ दाबल्यानंतर आता त्यांचे ‘तोंड’ अशा प्रकारे उघडू लागले आहे ! आता सरकारने या मागणीवर विचार करून निर्णय घ्यावा, असेच हिंदूंना वाटते !
पोलिसांना असे सांगावे लागते ? पोलीस स्वत:हून कृती केव्हा करणार ?