देशात दिवसभरात कोरोनाचे ३ सहस्र ८२४ रुग्ण आढळले

देशात दिवसभरात कोरोनाचे ३ सहस्र रुग्ण आढळले असून मागील १८४ दिवसांतील हा उच्चांक आहे. सध्या देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या १८ सहस्र ३८९ एवढी झाली आहे.

सातारा जिल्ह्यात कोरोनाचे २२ रुग्ण !

जिल्ह्यात आतापर्यंत २२ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे, तसेच कोरोनाविषयक नियमांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

देशात २४ घंट्यांत आढळले कोरोनाचे ३ सहस्र नवीन रुग्ण !

कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता १३ सहस्र ५०९ झाली आहे. २९ मार्च या दिवसात कोरोनाबाधित ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्‍यात एका दिवसात कोरोनाबाधित रुग्‍णांच्‍या संख्‍येत दुपटीने वाढ !

महाराष्‍ट्रात २७ मार्च या दिवशी कोरोनाबाधित नवीन २०५ रुग्‍ण आढळले; मात्र २८ मार्च या दिवशी ४५० नवीन रुग्‍ण आढळले. म्‍हणजे एकाच दिवशी कोरोनाबाधित रुग्‍णांच्‍या संख्‍येत दुपटीहून अधिक वाढ झाली आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने हे दशक हातातून निसटले ! – जागतिक बँक

त्यामुळे वर्ष २०३० पर्यंत प्रतिवर्षी केवळ २.२ टक्के आर्थिक वाढ होण्याची शक्यता आहे, असा अंदाज जागतिक बँकेने व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ !

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढायला लागली आहे. कोरोनामुळे २५ मार्च या दिवशी दोघांचा मृत्यू झाला, तसेच नवीन ४३७ कोरोनाचे रुग्ण आढळले.

केवळ हिंदूंचे सण आल्यावरच कोरोनाची कशी आठवण होते ? – नितेश राणे, आमदार, भाजप

विधानसभेत औचित्याचे सूत्र मांडतांना मध्येच ‘ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभु यांनी २२ मार्च या दिवशी गुढीपाडवा सणानिमित्त शहरात फेरी निघते, त्या वेळी कोरोनाच्या दृष्टीने लोकांना काही त्रास होणार नाही का ?’ असा प्रश्न उपस्थित केला.

‘मास्क घालावा कि नाही ?’ – शासनाची भूमिका २३ मार्चला विधीमंडळात स्पष्ट होणार !

‘इन्फल्युएंझा’ या संसर्गजन्य रोगाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेऊन मास्क घालावा कि नाही, याविषयी शासनाची भूमिका काय आहे ? ‘महाराष्ट्र कोरोना टास्क फोर्स’चे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी ‘आता मास्क घालण्याची वेळ आली आहे’, असे वक्तव्य केले आहे.

गोव्यात ‘एच् ३ एन् २’बाधित २ रुग्ण : सामाजिक स्वच्छता सूचनांचे पालन करण्याचे आवाहन

देशात, तसेच गोवा राज्यात पुन्हा कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.  या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवा संचालनालयाने नागरिकांना कोरोना पसरू नये यासाठी सामाजिक अंतर नियमांचे सतर्क राहून पालन करण्यास सांगितले आहे.