बंगाल पंचायत निवडणुकीत हिंसाचार : १५ जण ठार !
बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी एकही राजकीय पक्ष करत नाही, हे लक्षात घ्या ! आता देशातील जनतेनेच यासाठी मागणी केली पाहिजे !
बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी एकही राजकीय पक्ष करत नाही, हे लक्षात घ्या ! आता देशातील जनतेनेच यासाठी मागणी केली पाहिजे !
कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार जाऊन तेथे काँग्रेसची सत्ता आली. भाजपच्या पराभवामागे विविध कारणे असल्याचे सांगितले जाते. त्यांतील प्रमुख कारण सामाजिक माध्यमांतून मौलाना (इस्लामी अभ्यासक) शकीरूल्ला रश्दी यांच्या प्रसारित झालेल्या व्हिडिओद्वारे समोर आले आहे.
मणीपूरमधील ख्रिस्ती जमातीकडून हिंसाचार केला जात असून भारतीय सुरक्षायंत्रणा त्यांच्या विरोधात कारवाई करत आहेत. त्यामुळे ख्रिस्तीधार्जिण्या अमेरिकेला पोटशूळ उठतो, यात काय ते आश्चर्य ?
बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली असून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करणेच जनहिताचे आहे !
भारतविरोधी घोषणा देण्याचा आरोप असणार्या कन्हैया कुमार याची युवा संघटनेच्या प्रमुखपदी नेमणूक करणार्या काँग्रेसची राष्ट्रघातकी मानसिकता यातून दिसून येते !
काँग्रेसने दावा केला, की डावे पक्ष भाजपप्रमाणेच समाजात फूट पाडून हा कायदा लागू करण्यासाठी जातीय तणाव निर्माण करून ध्रुवीकरणाचा मार्ग अवलंबत आहेत.
अजित पवार यांनी सत्तेत असलेल्या भाजप-शिवसेना यांना पाठिंबा दिल्यामुळे विरोधी पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या घटली आहे. त्यामुळे अजित पवार यांनी त्यागपत्र दिल्यामुळे रिक्त झालेल्या विरोधी पक्ष नेतेपदावर काँग्रेसने दावा केला आहे.
पत्रकार परिषदेत साधू-संतांनी सांगितले की, सरकारकडून या संदर्भात कोणतेही पाऊल उचलण्यात आले, तर ते हिंदूंच्या भावनांच्या विरोधात समजले जाईल आणि यामुळे समाजामध्ये अशांतता निर्माण होईल.
‘अल्लाच्या कृपेने कर्नाटकात काँग्रेस सरकार आले आहे. तुमच्या (मुसलमानांच्या) आशीर्वादाने मी गृहमंत्री झालो आहे’, असे विधान कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी बकरी ईदच्या दिवशी केले.
कर्नाटकातील ज्या बहुसंख्य हिंदूंनी काँग्रेसला मतदान केले, त्यांना हे विधान मान्य आहे का ? मुसलमान मंत्री कधी ‘भगवान शंकर, विष्णु आदी हिंदूंच्या देवतांच्या कृपेने सरकार सत्तेवर आले’, असे म्हणेल का ?