मुसलमानांनी महाविद्यालयाच्या हिंदु प्राचार्यांच्या गळ्यात चपलांचा हार घातला !

बांगलादेशात हिंदु विद्यार्थ्याला मुसलमानांच्या कह्यातून सोडवल्याचा परिणाम

हिंदूंच्या मंदिरांचा पैसा हिंदूंच्या हितासाठीच वापरावा ! – विश्‍व हिंदु परिषद

‘संबंधित राज्य सरकारांच्या तावडीतून मंदिरे मुक्त करण्यासाठी आणि त्यांचे व्यवस्थापन हिंदु समाजाकडे सोपवण्यासाठी विहिंप अधिक तीव्र आंदोलन करील’, असा निर्धारही विश्‍व हिंदु परिषदेचे कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी या वेळी व्यक्त केला.

शनिशिंगणापूरचा चौथरा सर्व महिला आणि पुरुष यांना दर्शनासाठी खुला

शनिशिंगणापूर येथील चौथरा पुन्हा एकदा सर्वांना दर्शन घेण्यासाठी खुला करण्यात आला आहे; मात्र त्यासाठी आता इतर काही देवस्थानाच्या सशुल्क पासप्रमाणे ५०० रुपये देणगी मूल्य आकारले जाणार आहे.

बांगलादेशने ‘रामदिया युनियन परिषदे’चे नाव पालटून ‘इस्लामपूर युनियन परिषद’ केले !

भारतात औरंगजेब, अफझलखान आदी असंख्य आक्रमकांच्या नावे आजही अनेक गावे, तालुके, शहरे आदी वसली असतांनाही त्याविषयी कुणी अवाक्षरही काढत नाही ! उलट ही नावे पालटण्याची मागणी करणार्‍या हिंदुत्वनिष्ठांवर टीका करतात !

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना ठार मारण्याची धमकी

नूपुर शर्मा यांचे समर्थन केल्याचा परिणाम

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात रणबीर कपूर बूट घालून मंदिरात गेल्याचे दाखवण्यात आल्याने हिंदूंकडून विरोध

बॉलिवूड चित्रपट हे हिंदुविरोधी कारवायांचे माध्यम बनले आहे, याचे हे आणखी एक उदाहरण ! हिंदूंनीच अशा चित्रपटांवर बहिष्कार टाकून संबंधितांना ताळ्यावर आणावे !

केरळमधील हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधातील खोटे गुन्हे उच्च न्यायालयाकडून रहित !

शबरीमला मंदिरात सर्व वयोगटांतील महिलांना प्रवेश देण्याचा साम्यवादी सरकारने घेतलेल्या भूमिकेचे प्रकरण

नूपुर शर्मा यांचे समर्थन करणार्‍या अभाविपच्या कार्यकर्त्यास अटक

पोलीस अशीच तत्परता हिंदु धर्म, देवता, संत, राष्ट्रपुरुष आदींचा अवमान होतो, तेव्हा दाखवतात का ?

हिंदुविरोधी घटनांना उत्तर देण्यासाठी हिंदूंना ‘कट्टर हिंदू’ व्हावे लागेल ! – डॉ. (सुश्री) वैदेही ताम्हण, संपादिका, ‘आफ्टरनून वॉईस’, मुंबई

दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात हिंदूंच्या सुरक्षेविषयी विचारमंथन !

द्वेषपूर्ण भाषणांच्या परिणामांतून काश्मीरमधील हिंदूंचे पलायन झाले ! – देहली उच्च न्यायालय

अशा प्रकारच्या घटना देशात अनेक ठिकाणी घडल्या आहेत आणि घडत आहेत. यामुळे भौगोलिक लोकसंख्येतही पालट झाले आहेत, असे प्रतिपादन देहली उच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करतांना केले.