गेल्या ६ मासांत बांगलादेशातील ७९ हिंदूंची हत्या ! – हिंदु महाजोत
बांगलादेशात प्रतिदिन हिंदूंवर आक्रमणे होत असतांना भारत सरकार आणि भारतातील हिंदूंच्या संघटना काहीही करत नाहीत, हे हिंदूंना लज्जास्पद !
बांगलादेशात प्रतिदिन हिंदूंवर आक्रमणे होत असतांना भारत सरकार आणि भारतातील हिंदूंच्या संघटना काहीही करत नाहीत, हे हिंदूंना लज्जास्पद !
तालिब हुसेन याचे पोलिसांवर चाकूद्वारे आक्रमण
उत्तरप्रदेश राज्यात लव्ह जिहादविरोधी, तसेच धर्मांतरविरोधी कायदे अस्तित्वात असतांनाही हिंदूंच्या संदर्भात असे होणे हिंदूंना अपेक्षित नाही !
या प्रकरणी भाजपचे तालुकाध्यक्ष नीलेश सिंह जाधव यांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे.
राजस्थानमधील कन्हैयालाल, तसेच महाराष्ट्रातील अमरावती येथील उमेश कोल्हे या हिंदूंच्या हत्या करणाऱ्यांना फाशी द्यावी, तसेच त्यांना साहाय्य करणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आले.
भारतात पाकिस्तानमध्ये असलेल्या ईशनिंदाविरोधी कायद्यासारखा कायदा नसल्याने अशा प्रकारे देवतांचा अवमान करणारे मोकाट रहातात. केंद्र सरकारनेही आता फाशीची शिक्षा असणारा कायदा तत्परतेने करावा, असेच हिंदूंना वाटते !
कन्हैयालाल तेली यांच्या मुलाने नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ सामाजिक माध्यमावर पोस्ट प्रसारित केल्यानंतर जिहादी आतंकवाद्यांनी कन्हैयालाल यांची हत्या केली. या हत्येनंतर देशाच्या विविध भागात कन्हैयालाल यांच्या समर्थनार्थ हिंदूंनी मोर्चे काढले.
अमेरिकेचे धार्मिक स्वातंत्र्याविषयीचे राजदूत रशद हुसेन यांचा कथित दावा
लव्ह जिहादच्या इतक्या घटना घडूनही सरकारी यंत्रणा त्या रोखण्यासाठी प्रयत्न करत नाहीत, हे लक्षात घ्या ! अशा घटना रोखण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !
आता असहिष्णुतेच्या प्रती सहिष्णु होणे बंद केले पाहिजे. जिहादी, आतंकवादी आणि कट्टरतावादी यांच्यापासून हिंदुत्वाचे रक्षण करा. इस्लामचे लांगूलचालन करू नका, अन्यथा याचे मूल्य चुकवावे लागेल !