मंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्रातील मदरशांना टाळे ठोकावे ! – T Raja Singh
टी. राजा सिंह पुढे म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हटवण्याची भीती वाटत आहे का ? औरंगजेबाची कबर उखडून टाकल्यानंतर मुसलमानांची मते मिळणार नाहीत, अशी भीती वाटते का ?