राज्यातील ऐतिहासिक स्थळे पुरातत्व खात्याच्या अधिपत्याखाली आणणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

गोव्यातील जी ऐतिहासिक स्थळे पुरातत्व खात्याच्या अंतर्गत नोंद झालेली नाहीत, ती सर्व स्थळे पुरातत्व खात्याच्या अधिपत्याखाली आणण्यात येणार आहेत. त्यानंतर या स्थळांची देखभाल पुरातत्व खाते करणार आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.

पुरातत्व विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे हुतात्मा राजगुरूंच्या जन्मस्थळाची दुर्दशा; वाड्याच्या प्रवेशद्वाराची भिंत कोसळली !

ज्या क्रांतीकारकांनी देशासाठी बलीदान दिले, त्या क्रांतीकारकांच्या स्मारकाची अशी दुरवस्था, म्हणजे त्यांच्या कार्याचा अनादर केल्यासारखेच आहे. त्यांनी केलेल्या पराक्रमाचे आणि त्यागाचे स्मरण जागृत ठेवण्यासाठी, भावी पिढीला प्रेरणा देणार्‍या क्रांतीकारकांच्या स्मृतीस्थानाचे जतन…

मैनपुरी (उत्तरप्रदेश) येथे द्वापर युगातील शस्त्रे सापडली !

तांब्यापासून बनवण्यात आलेल्या या शस्त्रांची लांबी ४ फूट आहे. यात तलवारी, ‘स्टार फिश’ मासाच्या आकाराप्रमाणे, तर काही भाल्याच्या टोकाप्रमाणे शस्त्रे आहेत.

पुरातत्व विभागाच्या आदेशाला न जुमानता शेकडो पर्यटक गडांवर मुक्कामी रहात असल्याने गडांच्या सुरक्षिततेचा प्रश्न !

देशातील महत्त्वाची स्मारके, पुरातन वास्तू, तसेच अवशेष यांचे संवर्धन करण्याचे दायित्व पुरातत्व विभागाकडे सोपवण्यात आले आहे; मात्र हे दायित्व पार पाडण्यास पुरातत्व विभाग अपयशी ठरत आहे.

श्री रुक्मिणीदेवीच्या चरणांचे पुरातत्व विभागाकडून संवर्धन !

विविध क्षेत्रांतील अडचणींवर त्या त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घेतले जाते. मंदिर हा हिंदु धर्माशी संबंधित विषय आहे. त्यामुळे मूर्तीची झीज आणि त्यांवरील उपायांच्या संदर्भात हिंदु धर्मातील अधिकारी व्यक्ती, म्हणजे शंकराचार्य, संत, धर्माचार्य आदींचे मार्गदर्शन…

श्रीरंगपट्टणम (कर्नाटक) येथील अंजनेय मंदिर पाडून टीपू सुलतानने जामा मशीद बांधली !

हिंदू मंदिराचा इतिहास सांगून ते मिळण्यासाठी वैध मार्गाने लढा देत आहेत. पुरातत्व विभागाने मात्र मागील ८७ वर्षे हे सत्य ठाऊक असूनही विभागातील कुणीही हा सत्य इतिहास सांगण्यास पुढे आल्याचे ऐकिवात नाही. असा हिंदुद्वेषी विभाग विसर्जित करा !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयदुर्गाविषयी पुरातत्व विभागाची अनास्था !

गडांच्या संवर्धनासाठी प्रशासन काहीच करत नसल्याने धर्मप्रेमी नागरिकांनी संघटित होऊन आपला वारसा जपणे आवश्यक !

एका मासात दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करा, अन्यथा आंदोलन ! – हिंदु जनजागृती समितीची चेतावणी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात त्यांच्याच गड-दुर्गांची दुरवस्था होणे संतापजनक ! हिंदूंना प्रेरणा मिळू नये, यासाठी गड-दुर्गांकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे का ?, याचीही चौकशी सरकारने केली पाहिजे !

कुतूबमिनारच्या परिसरात पूजा करण्याची अनुमती दिली जाऊ शकत नाही ! – पुरातत्व विभाग

कुतूबमिनारच्या परिसरात पूजा करण्याचा अनुमती मिळावी, यासाठी येथील साकेत न्यायालयात प्रविष्ट करण्यात आलेल्या हिंदु पक्षाच्या याचिकेवर २४ मे या दिवशी सुनावणी झाली.

पुरातत्व विभागाच्या कामामध्ये सुबकता हवी ! – उपमुख्यमंत्री

सिंदखेडराजा येथील राजवाडा दुरुस्तीचे काम पाहून अजित पवार अप्रसन्न !