प.पू. डॉ. आठवले यांना पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांच्या शरिरावरील रक्त साकाळल्यामुळे पडलेले काळे डाग दाखवल्यावर ते डाग आश्चर्यकारक गतीने उणावणे 

‘पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी या अनेक ४ महिने बेशुद्ध असून त्यांच्यावर आधुनिक वैद्य औषधोपचार करत आहेत…

पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांच्या खोलीत गेल्यावर साधिकेला जाणवलेली सूत्रे !

‘७.९.२०२४ या दिवशी पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांना भेटण्यासाठी त्यांच्या खोलीत गेल्यावर श्रीमती रत्नप्रभा बबन कदम यांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

भक्तीसत्संगातील सूत्रांवरून भगवान श्रीविष्णु आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यातील लक्षात आलेले साम्य !

वैकुंठचतुर्दशीच्या निमित्ताने झालेल्या भक्तीसत्संगात श्रीविष्णूची वैशिष्ट्ये आणि विविध नावांचा कार्यकारणभाव सांगितला. ते ऐकत असतांना मला सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे स्मरण झाले. श्रीविष्णूच्या वैशिष्ट्यांशी साम्य असलेली मला जाणवणारी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांची काही निवडक वैशिष्ट्ये येथे दिली आहेत.   

बारामती (पुणे) येथील ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ सभेच्या निमित्ताने सेवा करतांना साधिकेला आलेल्या अनुभूती

सभा सुरू होण्यापूर्वी मला ‘व्यासपिठावर प्रत्यक्ष भगवान महादेव जटा सोडून तांडव नृत्य करत आहे आणि महादेवाचे मारक तत्त्व जागृत झाले आहे’, असे दृश्य दिसले. त्या वेळी माझा भाव जागृत झाला आणि माझ्याकडून गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त झाली.

एका युवतीला त्रास देणार्‍या २ युवकांना साधिकेने गुरुदेव आणि ईश्वर यांच्याप्रतीच्या श्रद्धेच्या बळावर स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गात शिकवल्यानुसार विरोध करून त्या युवतीला युवकांच्या कचाट्यातून सोडवणे

मला स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे प्रकार परिपूर्ण येत नाहीत, तरीही गुरुदेव, आई भवानी आणि श्रीकृष्ण यांच्या कृपेमुळे मी त्या दोन युवकांना विरोध करू शकले. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘आपल्याला स्वसंरक्षण प्रशिक्षण किती उत्तम येते. त्यापेक्षाही आपली गुरु आणि ईश्वर यांच्यावरील भक्ती अन् श्रद्धा महत्त्वाची आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांना आलिंगन देतांनाचे छायाचित्र पाहून भगवान श्रीराम आणि हनुमान यांच्या भावभेटीचे स्मरण होणे

पू. हरि शंकर जैन यांच्या मनात परात्पर गुरु डॉक्टरांप्रती हनुमानाप्रमाणे अत्युच्च भक्तीभाव असणे…

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेली ‘प्राणशक्तीवहन उपायपद्धत’ म्हणजे साधकांसाठी जणू कलियुगातील संजीवनी ! – अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी यांना मिळालेले ज्ञान 

कलियुगात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांच्या रक्षणासाठी प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार उपाय सांगितले आहेत. हे उपाय पृथ्वीवरील ‘संजीवनी’ या वनस्पतीसारखेच आहेत. रामायण काळात हनुमंत साक्षात् रुद्रावतार होता. त्यामुळे त्याला दुर्गम पर्वतावरून ‘संजीवनी’ ही वनस्पती आणणे शक्य झाले.

गणेशचतुर्थीच्या कार्यक्रमात प्रवचन करण्याच्या सेवेच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा अनुभवणार्‍या सौ. मृगनयनी कुलकर्णी ! 

कार्यक्रमस्थळी सनातन संस्थेच्या कार्याला विरोध करणार्‍या लोकांना पाहून भीती वाटणे, त्या वेळी ‘परात्पर गुरुदेव समोर एका आसंदीत बसून विषय ऐकत आहेत’, असा भाव ठेवणे आणि व्यासपिठावर जाऊन बसल्यावर विरोध करणारे लोक तेथून गेल्याचे लक्षात येणे