तुम्ही राज्यातील ३८ सहस्र मंदिरे कह्यात का घेतली ?
अशी नोटीस आता देशातील प्रत्येक राज्याच्या सरकारला पाठवण्याची आवश्यकता आहे !
अशी नोटीस आता देशातील प्रत्येक राज्याच्या सरकारला पाठवण्याची आवश्यकता आहे !
केवळ पाकमधीलच नव्हे, तर अन्य इस्लामी देशांतील पीडित हिंदु भारताकडे आशेने पहातात; मात्र भारतात आल्यावर त्यांना अशा प्रकारे असह्य अवस्थेत जगावे लागत असेल, तर त्यांनी भारतात येऊन काय उपयोग ?
जगात ५७ इस्लामी राष्ट्र आणि १०० हून अधिक ख्रिस्ती राष्ट्रे आहेत; मात्र १०० कोटींहून अधिक लोकसंख्या असणार्या हिंदूंचे एकही हिंदु राष्ट्र नाही. जर त्यांनी त्यांचे राष्ट्र स्थापन केले, तर लेविन यांसारख्या अन्य धर्मियांच्या पोटात का दुखत आहे ?
एक हिंदु म्हणून अमिताभ बच्चन यांनी कधी हिंदूंच्या देवतांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली होणार्या अवमानविषयी चकार शब्द तरी काढला आहे का ?
धर्मांधांनी हिंदूंवर अत्याचार करायचे आणि हिंदूंनी ते निमूटपणे सहन करायचे, अशी धर्मांधांची इच्छा दिसते !
खुर्रम मियाँ चिश्ती म्हणाले की, ‘पठाण’ या चित्रपटात मुसलमानांच्या भावना भडकावण्यात आल्या आहेत. शाहरुख खान असो किंवा दुसरा कुठलाही खान, आम्ही मुसलमान धर्माचा अपमान होऊ देणार नाही.
हिंदूंच्या श्रद्धास्थानांची निंदानालस्ती उद्धव यांच्या शिवसेनेला सहन कसे होते ? हिंदु देवतांची टिंगलटिवाळी, ‘भगवान श्रीकृष्ण ‘डेट’ला गेले होते’, असे अत्यंत अशलाघ्य विधान करून अपमान करणे, हे शिवसेनेकडूनच होत आहे.
सुषमा अंधारे असतील, त्या पक्षाला मतदान करणार नाही ! – वारकर्यांची प्रतिज्ञा
‘हिंदु : जगण्याची समृद्ध अडगळ’ या जाडजूड पुस्तकासाठी ‘ज्ञानपीठ’ हा भारतातील साहित्यक्षेत्रातील सर्वाेच्च पुरस्कार मिळालेले ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी माध्यमांसमोर यानंतर केलेली विधाने समाजाची दिशाभूल आणि वैचारिक गल्लत करणारी असल्याचे लक्षात आले.
लव्ह जिहादच्या नावाखाली हिंदु मुलींना लक्ष केले जात आहे. त्यामुळे लव्ह जिहाद, धर्मांतर बंदी कायदा महाराष्ट्रात लवकरच आणण्याविषयी शिंदे-फडणवीस सरकार विचार करत आहे.