श्री तुळजाभवानी मंदिरातील देवनिधी लुटणार्यांविरुद्ध गुन्हे नोंदवा !
सीआयडीच्या चौकशी अहवालात अपहार झाल्याचे सिद्ध झाले असतांनाही प्रशासनाने आरोपींना वाचवण्यासाठी नव्याने चौकशी चालू करणे, हा विधीमंडळाचा हक्कभंग आहे आणि न्यायालयाचा अवमान आहे.
सीआयडीच्या चौकशी अहवालात अपहार झाल्याचे सिद्ध झाले असतांनाही प्रशासनाने आरोपींना वाचवण्यासाठी नव्याने चौकशी चालू करणे, हा विधीमंडळाचा हक्कभंग आहे आणि न्यायालयाचा अवमान आहे.
पठाण चित्रपटाचे कोणत्याही सामाजिक माध्यमावर ‘टिझर’, ‘ट्रेलर’, गाणे, दृश्य, विज्ञापने, होर्डिंग, पोस्टर ‘यु/ए’ प्रमाणपत्र असल्याविना प्रसिद्ध करू नये, यासाठी दावा प्रविष्ट करण्यात आला आहे.
हिंदु अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांचा सन्मान करणारे असल्याने ते कधीही अशा प्रकारचे विकृत कृत्य करत नाहीत; मात्र तरीही हिंदूंनाच सर्वधर्मसमभावाचे, धर्मनिरपेक्षेतेचे आणि पुरोगामित्वाचे डोस पाजले जातात.
मदरसे किंवा चर्च येथे ‘हे श्रीकृष्णा’ अशा प्रकारची प्रार्थना कधीतरी करवून घेतली जाईल का ?
गावात एकही खिस्ती नसतांना चर्चची उभारणी
सरस्वती शिशु मंदिरांतून कधीही आतंकवादी, वासनांध निर्माण होत नाहीत, हे जगजाहीर आहे, तसे मदरशांविषयी नाही, हे मसूद यांनाही ठाऊक आहे ! तरीही ते अशा प्रकारे विधान करून त्यांच्या मुसलमान मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत !
अशांना सर्वधर्मसमभाव आणि धर्मनिरपेक्षता यांचे डोस न पाजण्यात आल्याने त्यांच्याकडून अशी कृती झाली आहे. याकडे देशातील पुरो(अधो)गामी, तसेच निधर्मीवादी लक्ष देतील का ?
याविषयी सरकार बांगलादेशला जाब विचारणार का ?
द्वेष शिकवणार्या अशा शाळा बंद करण्याऐवजी सरकार त्यांना अल्पंसख्यांक दर्जा देऊन करातून मिळालेला पैसा त्यांच्यावर उधळत आहे.
राजकारणी सुषमा अंधारे यांनी एका भाषणामध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांसह अन्य संतांच्या संदर्भात वादग्रस्त विधान केले होते. त्यावर भाष्य करणारा लेख…