दुर्बल हिंदू आणि धर्मांतर !
हिंदु मुलांमध्ये भिनवले जाणारे हिंदुद्वेषाचे विष रोखण्यासाठी धर्माचरण करणे आणि धर्मशिक्षण घेणे हाच पर्याय !
हिंदु मुलांमध्ये भिनवले जाणारे हिंदुद्वेषाचे विष रोखण्यासाठी धर्माचरण करणे आणि धर्मशिक्षण घेणे हाच पर्याय !
महाराष्ट्रात औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचे उघडपणे उदात्तीकरण करण्याच्या घडलेल्या या घटना, म्हणजे हिंदूंचे दमन करून दंगली भडकवण्याचे जिहाद्यांचे हे सुनियोजित षड्यंत्रच ! सरकारने अशा प्रवृत्तींना वेळीच पायबंद घातला पाहिजे !
‘धर्मांध मुसलमान औरंगजेबाचे अनुकरण करणार असतील, तर आपणही छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे अशा प्रवृत्तींचा प्रतिकार करण्यासाठी सिद्ध व्हावे’, असे हिंदूंना वाटले, तर चूक काय ?
पाकला जन्माची अद्दल घडवल्यास भारतातील अर्ध्याहून अधिक समस्य आपोआप संपतील. पाकवर कारवाई करण्यासाठी भारत सरकार कधी पावले उचलणार ?
केरळमध्ये ३२ सहस्रांहून अधिक मुलींचे आयुष्य लव्ह जिहादने उद्ध्वस्त होते, तेव्हा त्यामागची ‘विशिष्ट विचारधारा’ पवार यांना दिसत नाही, हे लक्षात घ्या !
संगमनेर (जिल्हा नगर) येथे ‘भगवा मोर्चा’ पार पडल्यानंतर परतीच्या वाटेवर असतांना संगमनेरजवळील समनापूर गावात धर्मांधांनी हिंदुत्वनिष्ठांवर दगडफेक केली.
श्री. सुनील घनवट यांनी म्हटले आहे की, श्री तुळजाभवानीदेवीची प्राचीन ७१ नाणी गायब झालेल्या प्रकरणात १ महंत, ३ तत्कालीन अधिकारी आणि २ धार्मिक व्यवस्थापक यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.
हा कार्यक्रम होऊ नये, यासाठी प्रयत्न करण्यात आला होता. त्यावरून सुलीबेले यांनी राज्य सरकारवर टीका केली.
हिंदूंनी डोळ्यांवर लावलेली झापडे काढावीत. आपण या अभिनेत्यांना आदर्श मानून त्यांचा उदोउदो करतो. प्रत्यक्षात अभिनेत्यांची स्थिती काय आहे, हे जाणून त्यांना किती पाठिंबा द्यायचा ? त्यांना किती डोक्यावर घ्यायचे ? हे वेळीच ठरवायला हवे.’
हिंदूंच्या धार्मिक संस्थांनी हिंदूंना धर्मशिक्षण दिल्यास त्यांना स्वधर्माचे महत्त्व कळून त्यांच्यात स्वधर्माविषयी अभिमान वाढेल आणि मग ते अशा धर्मांतराच्या षड्यंत्राला कदापि बळी पडणार नाहीत !