उत्तरकाशी (उत्तरखंड) येथील हिंदूंची ‘लव्ह जिहाद’विरोधी महापंचायत स्थागित
हिंदू संघटित होत असल्याचे प्रशासनाला पहावत नाही का ? हिंदु समाज अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी संघटित झाल्यास प्रशासनाला पोटशूळ का उठतो ?
हिंदू संघटित होत असल्याचे प्रशासनाला पहावत नाही का ? हिंदु समाज अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी संघटित झाल्यास प्रशासनाला पोटशूळ का उठतो ?
हिंदूबहुल भारतात ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणार्या विद्यार्थ्यांवर कारवाई होणे, हा हिंदूंचा आवाज दाबण्याचाच प्रयत्न होय !
हिंदूंसाठी आर्थिक प्रावधान केल्यावर अल्पसंख्यांक कसा गळा काढतात ? त्यांच्या पोटात कसे दुखते ? ते खासदार सार्दिन यांच्या वक्तव्यातून दिसून येते. पोर्तुगिजांनी गोमंतकीय हिंदूंवर केलेले पाशवी अत्याचार गोमतकियांनी विसरावे, असे त्यांना वाटते का ?
हिंदूंनो, लव्ह जिहाद ही वस्तूस्थिती असून त्याविरोधात आता संघटितपणे आवाज उठवण्याची वेळ आहे, हे लक्षात घेऊन सरकारला ‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतर’ यांविरोधात कठोर कायदा करण्यास भाग पाडा !
अशांना कठोर शिक्षा होत नसल्याने अशा घटना सातत्याने घडत आहेत. याविषयी निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी हेही मौन बाळगतात, हे लक्षात घ्या !
पोलिसांनी शाळेशी संबंधित लोकांना अटक केली आहे. यासह शाळाचालकांच्या व्यवसायावरही धाडी टाकण्यात येत आहेत. त्यांच्या पेट्रोल पंपासह अनेक दुकानांना टाळे ठोकण्यात आले आहेत.
गोमांसाने भरलेले सामोसे घेऊन जाणार्या एका लॉरीला पोलिसांनी कह्यात घेऊन या प्रकरणी अहमद मोहंमद सुज याला अटक केली आहे. गोरक्षकांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली.
गेल्या काही वर्षांपासून या यात्रेला आतंकवादी लक्ष्य करत आहेत. अमरनाथ यात्रेच्या रस्त्यांवर आतंकवाद्यांच्या आक्रमणाचे सावट असणे, हे लज्जास्पद होय !
काँग्रेसचा हिंदुद्वेष. काँग्रेसने आतापर्यंत वक्फ आणि मुसलमानांच्या अन्य संघटना यांच्यावर सुविधांची जी खैरात केली, त्याविषयी काँग्रेसवाल्यांना काय म्हणायचे आहे ?
यालाच म्हणतात काँग्रेसची सूडबुद्धी ! लाखो हिंदूंची हत्या, तसेच धर्मांतर करणार्या टिपू सुलतान याचा उदो उदो करणार्या काँग्रेसकडून याहून वेगळी अपेक्षाही करता येणार नाही !