भारताच्या उत्पादन क्षेत्रासाठी आनंदाची बातमी !

भारताच्या उत्पादन क्षेत्रासाठी आनंदाची बातमी !

‘मोदींनी अर्थव्यवस्थेची वाट लावली’, असा नॅरेटिव्ह (खोटे कथानक) निर्माण करण्याचा प्रयत्न कितीही जोरात होत असला, तरी वास्तव पूर्णपणे वेगळे आहे, हे लोकांना नीट कळले आहे. याविरुद्ध कुणी असत्य प्रचार केला, तरी तो आता सहज मान्य होणार नाही.

नाव पर्यावरणाचे, उद्दिष्ट भारतविरोधाचे… !

नाव पर्यावरणाचे, उद्दिष्ट भारतविरोधाचे… !

भारतातील काँग्रेस पक्ष आणि त्यांची दरबारी ‘इकोसिस्टम’ (यंत्रणा) नेहमीच चीनच्या बाजूने उभी असते

झुरळ (कॉकरोच) पार्टीचे तेच ते अराजकतावादी ‘टेम्प्लेट’ (साचा)… !

झुरळ (कॉकरोच) पार्टीचे तेच ते अराजकतावादी ‘टेम्प्लेट’ (साचा)… !

स्वतःची विश्वासार्हता रसातळाला गेल्यामुळे निवडणुकांमध्ये विजय मिळवून घटनात्मक मार्गाने आपण कधीही सत्ता मिळवू शकत नाही, हे भारतातील आणि जगभरातील साम्यवाद्यांच्या कधीच लक्षात आले आहे…

चित्त जिथे भीतीशून्य उंच जिथे माथा…(आदर्श समाजाची कल्पना) !

चित्त जिथे भीतीशून्य उंच जिथे माथा…(आदर्श समाजाची कल्पना) !

भारताचे कणखर गृहमंत्री अमित शहा यांचा चेहरा नेहमी कर्तव्यकठोर आणि गंभीर असतो; पण ३ दिवसांपूर्वी बंगालच्या नवनिर्वाचित आमदारांसमोर बोलण्यासाठी ते उभे राहिले, तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावर समाधानाचे स्मितहास्य होते.

कुटुंबव्यवस्था, धर्मसंस्था आणि शिक्षणव्यवस्था यांना साम्यवादाचा धोका !

कुटुंबव्यवस्था, धर्मसंस्था आणि शिक्षणव्यवस्था यांना साम्यवादाचा धोका !

वर्ष १९४५ मध्ये गंगाधर अधिकारी या साम्यवाद्याने उघडपणे लिहिले होते, ‘भारत हा नैसर्गिक लोकशाही देश नसून त्याचे १४ भागांत तुकडे केले पाहिजे.’

भारताची शिक्षणव्यवस्था आणि इतिहास यांच्यावर ब्रिटीश अन् साम्यवादी यांचा प्रहार !

भारताची शिक्षणव्यवस्था आणि इतिहास यांच्यावर ब्रिटीश अन् साम्यवादी यांचा प्रहार !

‘भारतावर साम्राज्यवादी आक्रमण चालू झाले, तेव्हापासूनच येथे अत्याचाराला प्रारंभ झाला. इस्लामी आक्रमण झाले, तेव्हा त्यांनी हिंदूंची मुंडकी कापून त्यांचे उंच मिनार बनवले, लाखो लोकांना गुलामीच्या गर्तेत ढकलले आणि मंदिरांचा विध्वंस केला.

‘ग्रेट निकोबार प्रकल्प’… मुखवटा पर्यावरणाचा आणि हेतू भारतविरोधाचा !

‘ग्रेट निकोबार प्रकल्प’… मुखवटा पर्यावरणाचा आणि हेतू भारतविरोधाचा !

भारतविरोधी शक्ती त्यांचा विध्वंसक ‘अजेंडा’ (कार्यसूची) लपवण्यासाठी नेहमीच आकर्षक मुखवट्यांच्या मागे काम करतात. त्यामुळे एखादा विषय अचानक चर्चेत येऊ लागला की, ‘तो चेहरा आहे कि मुखवटा ?’, याचा विचार करणे महत्त्वाचे ठरते.

मालेगाव बाँबस्फोटात कुणीच दोषी नाही, हे कसे ?

मालेगाव बाँबस्फोटात कुणीच दोषी नाही, हे कसे ?

मालेगाव बाँबस्फोटात आधी मुसलमान समुदायातील ९ आरोपींना अटक झाली होती. त्यांची वर्ष २०१६ मध्ये न्यायालयाने मुक्तता केली. त्या वेळी ‘या ९ तरुणांची इतकी वर्षे तुरुंगात गेली, त्याची भरपाई कोण करणार ?’, असा प्रश्न मिडियाने (माध्यमांनी) आणि साम्यवादी ‘इकोसिस्टम’ने (यंत्रणेने) विचारला होता.

पुतनामावशीचा पान्हा… !

पुतनामावशीचा पान्हा… !

महाराष्ट्रातील गेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांचे जे पानिपत झाले, त्यामुळे हे पक्ष जितके निराश झाले नसतील, इतकी त्यांची साम्यवादी यंत्रणा (इकोसिस्टम) चवताळली आहे.

नाशिकच्या ‘आयटी’ आस्थापनातील प्रकरण हा एका षड्यंत्राचा भाग… !

नाशिकच्या ‘आयटी’ आस्थापनातील प्रकरण हा एका षड्यंत्राचा भाग… !

नाशिकमधील एका ‘आयटी’ (माहिती तंत्रज्ञान) आस्थापनेत जिहादी मनोवृत्तीचे टोळके कसे घुसले, त्यांनी हळूहळू हातपाय पसरून मनमानी कशी चालू केली, महिलांचे शोषण कसे केले, धाकदपटशा दाखवून आणि दडपण आणून धर्मांतर करायला कसे भाग पाडले, या बातम्या येत आहेत.