आता एस्.टी.च्या आगार प्रमुखांकडे तक्रार करणे सहज शक्य ! – एस्.टी. महामंडळ

एस्.टी.च्या प्रवासात प्रवाशांना काही अडचण आल्यास त्यांना त्याविषयी थेट आगार प्रमुखांकडे तक्रार करता येणार आहे.

महाराष्ट्राला ‘घुसखोरमुक्त राज्य’ करा ! – धर्मयोद्धा डॉ. सुरेश चव्हाणके

देशात १० कोटी घुसखोर आहेत, यातील ८० लाख ते १ कोटी घुसखोर एकट्या महाराष्ट्रात आहेत. घुसखोरांमुळे राज्याच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.

स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या शालेय शिक्षणाची दुरवस्था !

. . . मोगल आणि इंग्रज यांच्या भारतातील राज्याचा इतिहास शिकवतात; पण त्यातही ‘तशी स्थिती का आली आणि ती पुन्हा येऊ नये; म्हणून काय केले पाहिजे’, हे शिकवत नाहीत. स्वातंत्र्यापासून आतापर्यंतचे शासनकर्ते याला उत्तरदायी आहेत. हिंदु राष्ट्रातच ही चूक सुधारण्यात येईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

बांगलादेशी हिंदूंची परवड रोखा !

महिन्याभरात तब्बल ५० सहस्र बांगलादेशींनी त्यांच्यावर कट्टरतावादी मुसलमानांकडून आक्रमणे होण्याच्या भीतीने भारतात पलायन केले आहे’, अशी माहिती बांगलादेशातील एका हिंदु युवा नेत्याने दिली.

संपादकीय : हिंदूंच्या अस्तित्वाचा प्रश्न !

ठिकठिकाणी जिहाद्यांनी विविध जिहाद चालू ठेवून एवढा उच्छाद मांडला आहे की, हिंदूंना जगणे कठीण झाले आहे. वक्फ बोर्डाने तर हिंदूंना पाय ठेवायलाही जागा मिळणार नाही, अशी व्यवस्था करून ठेवली आहे.

संपादकीय : रशियाची परमाणू बाँबची चेतावणी !

रशिया ब्रिटनवर ‘हायपरसॉनिक’ क्षेत्रपणास्त्र डागू शकतो आणि त्याच्या मनात आले, तर तो त्याला अणूबाँबही जोडू शकतो, असे युद्धतज्ञांना वाटते. जर्मनीने म्हटले आहे की, युक्रेनने रशियाच्या आधिक आतपर्यंत जाता कामा नये.

संस्कृती नष्ट करण्याचा ‘अजेंडा’ !

‘रिॲलिटी शो’च्या नावाखाली ‘बिग बॉस’मधून अत्यंत विकृती आणि अश्लीलता पसरवली जात आहे. यात कलाकारांना अतिशय बीभत्स अन् किळसवाणी कृत्ये करतांना दाखवले जाते.

काय भारताला मरण प्राप्त होईल ?

असे झाल्यास जगातून समस्त आध्यात्मिकता नाहीशी होईल, सारी नैतिकता पूर्णतः नष्ट होईल, धर्माविषयीची सारी मधुर सहानुभूती संपूर्ण लोप पावेल आणि सर्व प्रकारचा उच्च आदर्शवाद अस्तंगत होऊन जाईल