बांगलादेशी हिंदूंची परवड रोखा !

फलक प्रसिद्धीकरता

‘आम्ही आमची दैनावस्था शब्दांत मांडू शकत नाही. आमच्यावर विविध प्रकारची संकटे आहेत. महिन्याभरात तब्बल ५० सहस्र बांगलादेशींनी त्यांच्यावर कट्टरतावादी मुसलमानांकडून आक्रमणे होण्याच्या भीतीने भारतात पलायन केले आहे’,  अशी माहिती बांगलादेशातील एका हिंदु युवा नेत्याने दिली.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :