श्री विठ्ठलाच्या दर्शनरांगेत सुरक्षारक्षकाकडून भाविकाला धक्काबुक्की !

मंदिर समितीने भाविकांच्या सुरक्षेसाठी खासगी सुरक्षारक्षक नेमलेले आहेत. मागील अनेक वर्षांपासून सुरक्षारक्षक आणि भाविक यांच्यात तक्रारी होत असल्याचे प्रकार घडत आहेत

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन !

नेत्रदीपक रिंगण सोहळ्याने वारकरी भावविभोर !

छत्रपती शिवरायांचा पराक्रम शिवकालीन १२ दुर्ग विश्वात पोचवणार !

मुंबई, १२ जुलै (वार्ता.) – २१ ते ३१ जुलै या कालावधीत नवी देहली येथे होणार्‍या ४६ व्या जागतिक वारसा केंद्र अधिवेशनात महाराष्ट्रातील ११ आणि तमिळनाडू येथील १ असे १२ गड-दुर्ग छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम मांडणार आहेत. साल्हेर (नाशिक), प्रतापगड (सातारा), राजगड (पुणे), खांदेरी (रायगड) हे राज्यसंरक्षित गड, तर रायगड (रायगड), सिंधुदुर्ग (सिंधुदुर्ग), विजयदुर्ग (सिंधुदुर्ग), … Read more

नवविवाहित महिलेला पतीच्या रेशनकार्डद्वारे ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेता येणार !

विवाहानंतर रेशनकार्डवर नाव चढवण्याला विलंब लागत असल्यामुळे राज्यशासनाने हा नियम शिथिल केला आहे. यापुढे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या नवविवाहितेला पतीच्या रेशनकार्डद्वारेही या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

पुणे विभागातील १४ आगारांमध्ये ‘प्रवासी दिन’ साजरा होणार !

प्रवाशांच्या तक्रारी, समस्या आणि सूचना यांचे तात्काळ निराकरण करण्यासाठी प्रत्येक आगारामध्ये सप्ताहाच्या सोमवारी आणि शुक्रवारी ‘प्रवासी राजा दिन’ साजरा करण्यात येणार आहे.

मुंबई आणि उपनगर येथील शाळांत प्रवेश नाकारून नफेखोरीचा प्रयत्न !

पुरेसे अल्पसंख्यांक विद्यार्थी नसूनही शाळांना इतकी वर्षे अल्पसंख्यांक दर्जा देणार्‍यांवर कारवाई कधी होणार ?

अमली पदार्थांचा प्रसार रोखण्यासाठी विविध उपाययोजना ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ११ जुलै या दिवशी विधान परिषदेत दिली. सदस्य अशोक उपाख्य भाई जगताप यांनी या संदर्भातील तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

अनधिकृत मशिदीच्या बांधकामापासून विशाळगडाला मुक्ती द्यावी ! – आंदोलक

मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घेतली हिंदुत्वनिष्ठ आंदोलकांची भेट !

‘स्‍वभाषाभिमान बाळगणे’, हा हिंदु राष्‍ट्रात धर्मच असेल !

‘छत्रपती शिवाजी महाराज आणि स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांनी भाषाशुद्धी चळवळ राबवून हिंदूंमध्‍ये स्‍वभाषाभिमान जागवला. स्‍वभाषाभिमान हा राष्‍ट्राभिमानाचा पाया आहे. स्‍वातंत्र्योत्तर काळातील शासनकर्त्‍यांनी याकडे दुर्लक्ष केल्‍यामुळे हिंदूंचे स्‍वभाषाप्रेमासह राष्‍ट्र आणि धर्म प्रेमही नष्‍ट होत चालले आहे.