भारत ‘इस्लामी राष्ट्र’ होण्यापूर्वी ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करा !

फोर्ब्स’ नियतकालिकाच्या अहवालानुसार वर्ष २०५० पर्यंत जगभरात मुसलमानांची लोकसंख्या झपाट्याने वाढणार आहे. यात भारत पहिल्या क्रमांकावर रहाणार असून तेथे मुसलमानांची लोकसंख्या ३१ कोटी ६६ लाख होईल, असे सांगण्यात आले आहे.

संपादकीय : नशेच्या गर्तेत त्रिपुरा !

चित्रपटातील व्यसनाधीन दृश्यांच्या भडीमारामुळे त्याचे अनुकरण करणारी तरुण पिढी निपजणे, हे देशासाठी धोकादायक !

कठीण प्रसंगातही सत्याचे अनुसरण करणे महत्त्वाचे !

पर्वतप्राय अडचणी समोर उभ्या राहिल्या, तरी त्यांच्यावर मात करण्याची प्रचंड इच्छाशक्ती तुमच्या ठिकाणी आहे का ? तलवार उपसून सारे जग तुमच्या विरुद्ध उभे राहिले, तुमच्या बायका-मुलांनी साथ दिली नाही, तरी तुम्हाला जे योग्य वाटते..

आपण आपल्या आई-वडिलांप्रमाणे भगवंतावर प्रेम करावे !

प्रपंच नसला तरी चालेल आणि असला तरी बिघडत नाही. मुखाने भगवंताचे नाम, नीतीचे आचरण आणि हृदयात भगवंताचे प्रेम ठेवा. इतर कशाने साधता येणार नाही, ते प्रेमाने साधेल. आपण जसे आपल्या आई-बापांवर, मुलाबाळांवर प्रेम करतो, तसे भगवंतावर प्रेम करावे.

अतीउत्साह घातकच !

काही दिवसांपूर्वी ‘ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पा’मध्ये फिरायला गेलेल्या पर्यटकांनी वाघिणीला जिप्सी वाहने लावून चारही बाजूंनी घेरले होते. पुष्कळ पर्यटकांसह जाणार्‍या जिप्सी वाहनांच्या गराड्यात वाघीण सापडल्याने तिला वावरणे अवघड जात असल्याची छायाचित्रे …

हिंदूंचे सामूहिक धर्मांतर चिंताजनक !

‘उत्तरप्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांनी धर्मांतर प्रकरणातील आरोपीचा जामीन अर्ज असंमत केला आणि हिंदूंचे समुहाने होत असलेल्या ख्रिस्ती धर्मांतराविषयी चिंता व्यक्त केली. एवढेच नाही, तर त्यांनी असे धर्मांतर थांबवण्याचा..

पंतप्रधान मोदी यांच्या रशिया दौर्‍याचे महत्त्व आणि परिणाम !

वर्ष २०१४ मध्ये मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यावर द्विपक्षीय दौर्‍याचा प्रारंभ भूतान आणि नेपाळ या देशांपासून झाला. वर्ष २०१९ ला दुसर्‍यांदा पंतप्रधान झाल्यावर दौर्‍याचा प्रारंभ श्रीलंका आणि मालदीव यांपासून झाला.

‘अग्नीपथ’ : विशाल दृष्टीकोन ठेवून चालू केलेली परिवर्तनकारी योजना !

लष्करातील प्रशिक्षणात प्रत्येक सैनिकामध्ये शिस्त आणि राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण होत असते. त्यामुळे असे प्रशिक्षण घेतलेले अग्नीवीर समाज आणि देश यांसाठी धोकादायक ठरणार नाहीत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तंतोतंत आज्ञापालन करणारे श्री. सुरेश कदम (वय ६० वर्षे) !

आषाढ शुक्ल सप्तमी (१३.७.२०२४) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणारे श्री. सुरेश कदम यांचा ६० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

सतत भगवंताशी अनुसंधान असणारे आणि स्वावलंबी जीवन जगणारे ईश्वरपूर, जिल्हा सांगली येथील संत पू. राजाराम भाऊ नरुटे (वय ९१ वर्षे) !

पू. राजाराम भाऊ नरुटे (पू. आबा) २३.३.२०२४ ते ५.४.२०२४ या कालावधीत देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्याला होते. त्या वेळी आश्रमात पूर्णवेळ साधना करणारे श्री. शंकर राजाराम नरुटे (पू. राजाराम भाऊ नरुटे यांचा मुलगा) यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.