समुद्रमंथन, कुंडलिनीजागृती आणि स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया यांच्यातील साम्य !
जेव्हा साधक साधना करू लागतो, तेव्हा तो आध्यात्मिकदृष्ट्या वाटचाल करू लागल्याने त्याच्या कुंडलिनीचा प्रवास साधकाच्या षट्चक्रांतून खालून वर, म्हणजे सहस्रारचक्राकडे होऊ लागतो.