भारतात मुंबई प्रथम क्रमांकाचे सर्वांत महागडे शहर !

मुंबई शहर भारतातील सर्वांत महागड्या शहरांच्या सूचीत पहिल्या क्रमांकावर आहे, तर जगभरातील महागड्या शहरांमध्ये मुंबईचा १३६ वा क्रमांक लागतो.

धर्मांध आरोपींना नमाजला सोडवण्यासाठी जिन्सी पोलीस ठाण्यात धर्मांधांचा गोंधळ !

बकरी ईदनिमित्ताने अवैध कत्तलीसाठी आणलेले ९५ गोवंशीय पोलिसांनी सोडवले. या प्रकरणातील २ धर्मांध आरोपींना जिन्सी पोलिसांनी कह्यात घेतले होते;

झारखंड : सुरक्षादलांच्या कारवाईत ४ माओवादी ठार !

गेल्या काही वर्षांत नक्षलवादाला परिणामकारक लगाम लावण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले आहे. आता त्याच्या समूळ नायनाटासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे !

इस्रायलचे युद्ध मंत्रीमंडळ विसर्जित !

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गाझामधील युद्धाचे संचालन करणारे युद्ध मंत्रीमंडळ विसर्जित केले आहे.बेनी गँट्झ, नेतान्याहू आणि संरक्षणमंत्री यौव गॅलन्ट हे या युद्ध मंत्रीमंडळाचे सदस्य होते.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : पोहतांना तुटलेली टाईल्स लागून जखम !; मुलींचा विनयभंग करणारे दोघे अटकेत !…

क्रीडासंकुलातील तरण तलावात पोहतांना तन्मय कांबळे याला तुटलेली टाईल्स लागून हाताला जखम झाली. त्याने याविषयी पालिका कर्मचार्‍यांना सांगितले;

Israeli Citizens In Maldives : मालदीवमध्ये इस्रायली नागरिकांच्या प्रवेशबंदीचा निर्णय स्थगित ! 

इस्रायलने गाझावर केलेल्या आक्रमणाच्या निषेधार्थ मुइज्जू यांनी इस्रायली नागरिकांना मालदीवमध्ये येण्यास बंदी घालण्याची घोषणा नुकतीच केली होती.

Ranchi Cow Slaughtered On Eid : रांची (झारखंड) येथे बकरी ईदच्या दिवशी मुसलमानांकडून उघडपणे गोहत्या

झारखंडमध्ये गोहत्याबंदी कायदा असतांनाही उघडपणे गोहत्या केली जाते, हे झारखंड मुक्ती मोर्चा सरकार आणि त्याचे पोलीस यांना लज्जास्पद !

Blade In Food Air India : एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा !

प्रवाशांच्या आरोग्याविषयी निष्काळजी असणार्‍या वाहतूक आस्थापनांकडून दंड वसूल केला पाहिजे !

Vasai Murder : वसई येथे भर रस्‍त्‍यात प्रियकराकडून प्रेयसीची हत्‍या !

रोहित यादव मुलीवर वार करत असतांना लोक त्‍याचा व्‍हिडिओ काढत होते. कुणीही मुलीला वाचवण्‍यासाठी साहाय्‍य केले नाही.

Jharkhand Muslims Attack Hindus : पाकूर (झारखंड) येथे बकरी ईदच्या दिवशी मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण !

गोहत्या केली जात असतांना भूमीच्या मालकाने त्याला विरोध केला. त्यामुळे मुसलमान संतप्त झाले आणि त्यांनी शेजारील बंगाल राज्यातील गावातून मुसलमानांना बोलावून हिंदूंवर आक्रमण केले.