Diwali : भाऊबिजेच्या निमित्ताने बहिणीला चिरंतन ज्ञानामृत असलेले सनातन संस्थेचे ग्रंथ देऊन, तसेच राष्ट्र-धर्म यांच्याप्रती अभिमान वाढवणार्‍या ‘सनातन प्रभात’ची वाचिका बनवून अनोखी ओवाळणी द्या !

भगिनीच्या मनावर साधनेचे महत्त्व बिंबवून तिला जीवनात आमूलाग्र पालट करणार्‍या ‘सनातन प्रभात’ची वाचिका बनवणे आणि त्यातील अमूल्य माहिती वाचण्यास प्रवृत्त करणे, यांपेक्षा अन्य श्रेष्ठ ओवाळणी कोणती असेल ?

बलिप्रतिपदेचे महत्त्व !

धर्मशास्‍त्र म्‍हणते की, बळीराज्‍यात धर्मशास्‍त्राद्वारे सांगितलेली निषिद्ध कर्मे करू नयेत, उदा. अभक्ष्यभक्षण (मांसाहार), अपेयपान (निषिद्ध पेय म्‍हणजे मद्यसेवन) आणि अगम्‍यागमन (वेश्‍यागमन) ही निषिद्ध कर्मे आहेत.

Diwali : श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी केलेल्‍या भावपूर्ण पूजनामुळे श्री लक्ष्मीपूजनाच्‍या घटकांतील सकारात्‍मक ऊर्जा (चैतन्‍य) विलक्षण वाढणे

‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालया’ने लक्ष्मीपूजनाच्‍या मांडणीतील सर्व घटकांची पूजनापूर्वी आणि पूजनानंतर चाचण्‍या करण्‍यात आल्‍या. त्‍यांची निरीक्षणे आणि काढलेले निष्कर्ष देत आहोत.

हिंदूंनो, सण साजरे करण्‍यामागील उद्देश लक्षात घ्‍या !

सण साजरे करण्‍यामागील उद्देश लक्षात घ्‍या l

गोवर्धनपूजेचे महत्त्व !

बलीप्रतिपदेच्‍या दिवशी गोवर्धनपूजा करण्‍याची प्रथा आहे. भगवान श्रीकृष्‍णाद्वारे या दिवशी इंद्रपूजनाच्‍या ठिकाणी गोवर्धनपूजन आरंभ करण्‍यात आले. याच्‍या स्‍मरणार्थ या दिवशी गोवर्धन पूजन केले जाते.

भाऊबीज

गोवर्धन पूजेच्‍या दुसर्‍या दिवशी म्‍हणजेच कार्तिक शुक्‍ल द्वितीयेला ‘भाऊबीज’ हा सण असतो. भाऊबीजेचा सण यमराजामुळे झाला होता. त्‍यामुळे याला ‘यमद्वितीया’ असेही म्‍हणतात.

नव्‍या पिढीचे कर्तव्‍य !

दीपावली खर्‍या अर्थाने साजरी करण्‍यासाठी नवीन पिढीने पुढाकार घ्‍यावा. केवळ रूढी म्‍हणून चालू असलेले सण, रूढी म्‍हणून न पाळता, खर्‍या अर्थाने त्‍यांना उजाळा द्यावा. म्‍हणजे दीपोत्‍सव खर्‍या अर्थाने साजरा होऊन समाजातील सर्व थरांतील लोकांना आनंद लुटता येईल.

Diwali : संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि भगवान श्रीकृष्‍ण यांनी वर्णिलेले दीपाचे महत्त्व !

श्रावणातील व्रतवैकल्‍ये, भाद्रपदातील गणेशोत्‍सव आणि आश्‍विनातील नवरात्र, दसरा यथासांग पार पडताच आपल्‍याला वेध लागतात ते दिवाळीचे. दिवाळी ! हा शब्‍द उच्‍चारताच आपल्‍या मनात आनंदाचे कारंजे उडू लागतात.

फटाक्‍यांच्‍या संदर्भात हे ठाऊक आहे का ?

‘फटाक्‍यांच्‍या धुरामुळे आकाशात रज-तमाचा थर निर्माण होतो. त्‍यामुळे श्री लक्ष्मी लहरींना पृथ्‍वीतलावर येण्‍यात अडथळे निर्माण होतात.