वर्धा येथे ‘मी सनातन धर्मरक्षक’ अभियान !

वर्धा, १९ ऑक्टोबर (वार्ता.) – सद्य:स्थितीत भारतामध्ये ख्रिस्ती मिशनरी, कम्युनिस्ट, जिहादी आणि तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी या शक्ती सनातन धर्माला नष्ट करण्यासाठी एकत्र कार्यरत आहेत. ‘सनातन धर्म डेंग्यू, मलेरिया यांच्यासारखा आहे आणि तो संपला पाहिजे’, अशी वक्तव्ये स्टॅलिनसारखे हिंदुद्वेष्टे नेते करू लागले आहेत. हिंदु धर्मप्रेमींनी या शक्तींच्या विरोधात सनदशीर मार्गाने लढा दिला पाहिजे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘मी सनातन धर्मरक्षक’ अभियानाच्या अंतर्गत येथील मार्गदर्शनात ते बोलत होते. या कार्यक्रमाला सनातनचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर यांची वंदनीय उपस्थिती होती.
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक