डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्‍ठानच्‍या वतीने अहिल्‍यानगर, कर्जत आणि राहुरी शहरांत महास्‍वच्‍छता अभियान !

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्‍ठानच्‍या वतीने अहिल्‍यानगर शहरासह राहुरी आणि कर्जत येथे नुकतेच सकाळी ८ ते ११ या वेळेत महास्‍वच्‍छता अभियान आयोजित करण्‍यात आले होते. सहभागी झालेल्या ८०० जणांनी २० टन कचर्‍याची विल्‍हेवाट लावली.

मृत्‍यूची शृंखला कधी थांबणार ?

सामान्‍य जनतेला उत्तम आरोग्‍यसेवा पुरवण्‍यासाठी सरकारने आरोग्‍यक्षेत्रात क्रांतीकारी पावले उचलणे आवश्‍यक !

राजकीय ‘बॅनरबाजी’ !

राज्‍यातील सध्‍याचे राजकीय वातावरण पहाता प्रत्‍येक पक्ष आपले मोठेपण सिद्ध करण्‍यासाठी आटापिटा करत आहे. गणेशोत्‍सवाच्‍या निमित्ताने ठिकठिकाणी झळकलेले राजकीय फलक आणि कमानी यांमध्‍ये सर्वच पक्षच अग्रस्‍थानी दिसत आहेत.

धर्मनिरपेक्ष देशातील काँग्रेसच्‍या राज्‍यात हिंदूंना ठेंगा !

अल्‍पसंख्‍यांकांना ४०० कोटी रुपये असलेले अनुदान ३ सहस्र कोटी रुपये केले आहे. माझ्‍या अधिकाराचा अवधी संपेपर्यंत १० सहस्र कोटी रुपये अनुदान देईन, असे कर्नाटकचे काँग्रेस सरकारचे मुख्‍यमंत्री सिद्धरामय्‍या यांनी घोषित केले आहे.

पुनर्वसनाची मागणी करणार्‍या अतिक्रमणधारकांना चाप लावणारा देहली उच्‍च न्‍यायालयाचा निवाडा !

आज देहलीतील स्‍थिती अतिशय विचित्र आहे. आजही देहलीत अनेक बांगलादेशी आणि रोहिंग्‍या धर्मांध घुसखोर अवैधपणे वास्‍तव्‍य करतात. मतांच्‍या लालसेपोटी तेथील शासनकर्त्‍यांनी अशा घुसखोरांसाठी पक्‍की घरे आणि अनेक सवलती घोषित केलेल्‍या आहेत…

सर्वच विद्यार्थ्‍यांना आदरातिथ्‍य शिकवले पाहिजे !

‘गोवा हे जगभर पर्यटनस्‍थळ म्‍हणून ओळखले जाते आणि तिथे आदरातिथ्‍य कौशल्‍याला पुष्‍कळ वाव आहे. शासनाने राष्‍ट्रीय कौशल्‍य पात्रता धोरणांतर्गत आवश्‍यकतेनुसार ‘पर्यटन आणि आदरातिथ्‍य’ हा अभ्‍यासक्रम विद्यालय स्‍तरावर चालू केला आहे,…..

कॅनडा हा आतंकवाद्यांचा अड्डा बनला आहे ! – रवीरंजन सिंह, अध्‍यक्ष, झटका सर्टिफिकेशन अ‍ॅथॉरिटी

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘कॅनडाचा हात, खलिस्‍तानी आतंकवाद्यांना साथ !’

श्राद्ध करण्‍याचे महत्त्व

सर्वांत श्रेष्‍ठ आणि उत्तम श्राद्ध हे श्राद्धपक्षातील तिथींना होते. आपले पूर्वज ज्‍या तिथीला या जगातून गेले आहेत, त्‍याच तिथीला श्राद्धपक्षात केले जाणारे श्राद्ध सर्वश्रेष्‍ठ असते. ज्‍यांची दिवंगत झाल्‍याची तिथी लक्षात नसेल, त्‍यांच्‍या श्राद्धासाठी अमावास्‍येची तिथी उपयुक्‍त मानावी.

श्राद्धासंबंधी प्राचीन ग्रंथांतील संदर्भ

‘हिंदु धर्मामध्‍ये मृत पितरांना पुढची गती मिळावी, यासाठी श्राद्धविधी करण्‍यास सांगितला आहे. श्राद्ध न केल्‍यास कोणते दोष संभवतात, याचेही वर्णन विविध धर्मग्रंथांत आले आहे.

…आय.एस्.आय., चीन, इतर विघटनवादी आणि आतंकवादी यांच्‍या हातात आयती लाठी का द्यावी ?

आपल्‍या अधिकृत भाषेमधून ‘खलिस्‍तान’ हा शब्‍द वगळला पाहिजे. जर भारतियांना आपल्‍या देशाकडून काही हवे असेल, तर त्‍यांनी भारतात यावे आणि त्‍यांनी वैधपणे अन् लोकशाही पद्धतीने त्‍यांची मागणी करावी.