भारतात हलाल प्रमाणपत्राद्वारे समांतर अर्थव्यवस्था !
विश्वाला धोकादायक ठरू पहाणार्या ‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या संकटाचा सामना कसा करायचा, त्यावरील उपाययोजना यांचा ऊहापोह लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया
विश्वाला धोकादायक ठरू पहाणार्या ‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या संकटाचा सामना कसा करायचा, त्यावरील उपाययोजना यांचा ऊहापोह लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया
हिंदु धर्म सांगतो की, ‘तुम्ही फळाची अपेक्षा न करता केवळ सतत सत्कर्म करत रहा. एकांतातसुद्धा दुष्कर्म किंवा दुर्विचार करू नका.’ अशी उदात्त शिकवण कोणत्या अन्य पंथाने दिली आहे ? हिंदुद्वेष्ट्यांनी याचा थोडा विचार करावा.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मला आतून विज्ञान आणि अध्यात्म, तसेच यांसदर्भात सगुण अन् निर्गुण यांविषयी काही सूत्रे सुचली. ती दोन्ही संकल्पनांना सुस्पष्ट करणारी असल्याची अनुभूती मला आली.
‘अयोग्य टीकांचा प्रतिवाद करणे’, हे काळानुसार आवश्यक असे धर्मपालनच आहे. याच हेतूने पुढे ‘श्रीकृष्णावरील आक्षेप आणि त्यांचे खंडन’ दिले आहे. प्रत्येकाने याचे अभ्यासपूर्वक मनन करावे.
आजची मुले म्हणजे उद्याच्या आदर्श भारताचे शिल्पकार ! पाश्चात्त्यांचे अंधानुकरण, दूरचित्रवाहिन्यांचा अतिरेक, ‘मोबाईल’चा अयोग्यरित्या वापर आदींमुळे नैतिक मूल्ये विसरलेल्या आणि दिशाहीन झालेल्या सध्याच्या पिढीला सुसंस्कारित अन् आदर्श …
साधक, तसेच वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना सेवेची सुसंधी !
गणेशोत्सवात गणेशाची आराधना शास्त्रशुद्ध पद्धतीने केली जाऊन गणेशभक्तांना गणेशतत्त्वाचा लाभ व्हावा, या दृष्टीने हे ग्रंथ आणि उत्पादने समाजापर्यंत पोचवणे आवश्यक आहे.
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
गुरुदेवांच्या ब्रह्मोत्सवाचे क्षण आठवले, तरी माझी भावजागृती होते. या सेवेच्या माध्यमातून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी आम्हाला गोपीभाव शिकवला आणि आमच्याकडून तसे प्रयत्न करून घेतले.
सनातन धर्मात ‘सप्तलोक’ सांगितले आहेत. देवाच्या कृपेने मला सूक्ष्म ज्ञानाद्वारे त्यांचे अर्थ प्राप्त झाले. ते पुढे दिले आहेत.