अवेळी पावसाने उन्‍हाळ्‍यातच बीड बसस्‍थानक बनले तळे !

मागील ३ दिवसांत पडलेल्‍या वादळी वार्‍यासह अवेळी पावसाने येथील बसस्‍थानकाची अवस्‍था एखाद्या तळ्‍याप्रमाणे झाली आहे.

बोरगाव पोलिसांच्या निवासस्थानांचा प्रश्न अजूनही प्रलंबितच !

पोलिसांच्या निवासाचा प्रश्न प्रलंबित का आहे ? पोलिसांना निवासच व्यवस्थित नसेल, तर त्यांची फलनिष्पत्ती कधी तरी अधिक असू शकते का ?

अवेळी पावसामुळे अनेकांचा संसार उघड्यावर; शेतीपिकांना मोठा फटका !

बुलढाणा, चंद्रपूर, सोलापूर, अमरावती आणि बीड या जिल्‍ह्यांत वादळी वार्‍यासह अवेळी पावसाने उपस्‍थिती लावली आहे. यामध्‍ये शेती पिकांसह घरांचीही मोठी हानी झाली आहे. अनेकांचा संसार या वादळी पावसामुळे उघड्यावर पडला आहे.

राष्ट्रपुरुषांच्या अवमानाच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी बंद, फेरी, निवेदन !

छत्रपती शिवरायांच्या राज्यात त्यांचा अवमान केला जाणे, हे कायदा-सुव्यवस्था नसल्याचेच लक्षण होय !

१५ वर्षीय मुलीवर ३ दिवस बलात्‍कार करणार्‍या वडिलांना अटक !

दहावीच्‍या परीक्षेनंतर घरी रहाण्‍यासाठी आलेल्‍या मुलीवर ५५ वर्षीय पित्‍याने बलात्‍कार केला. या प्रकरणी वडिलांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंदवून त्‍यांना पोलिसांनी अटक केली आहे.

मानखुर्द (मुंबई) येथे शेजारी रहाणार्‍या सराईत गुंडाने महिलेला गोळी घालून मारले !

मानखुर्द येथील मंडाळा भागातील चाळीतील शेजार्‍यांच्‍या भांडणात ३१ वर्षीय फरजाना इरफान शेख हिच्‍यावर गोळीबार करण्‍यात आला आणि त्‍यात तिचा मृत्‍यू झाला.

धरणगाव (जिल्‍हा जळगाव) येथे हिंदु राष्‍ट्र-जागृती सभा !

सविस्‍तर वृत्त लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

हिंदुस्थानचा राष्ट्रध्वज भगवाच असण्यासाठी प्रयत्न करा, अन्यथा अजून ७५ वर्षांनी देशात पाकचा झेंडा फडकेल ! – पू. संभाजी भिडेगुरुजी

आपल्या देशावर कधी ? कुणी ? किती ? आक्रमणे केली,   ब्रिटिशांनी देशाचा अभ्यास करून आपल्याला आपल्या संस्कृतीपासून कसे दूर नेले ? याविषयी पू. भिडेगुरुजीनी विस्तृतपणे सांगितले.

रत्नागिरी जिल्ह्याच्या शाश्वत विकासासाठी प्रशासन आणि शासन कटीबद्ध ! –  जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह

रत्नागिरी जिल्हा सर्वच क्षेत्रात अग्रेसर रहावा, यासाठी सातत्याने प्रयत्न चालू आहेत. यामध्ये स्थानिक आणि नागरिक यांचे योगदान महत्त्वाचे आहे.

प्रसिद्ध संगीतकार ए.आर्. रेहमान यांचा पुण्यातील कार्यक्रम पोलिसांनी बंद पाडला !

कार्यक्रमाला आलेल्या श्रोत्यांनी कार्यक्रम रात्री १० च्या पुढे जात आहे, तर बंद करण्यास पुढाकार का घेतला नाही ? आणि वर पोलीस कारवाई झाल्यावर नाराजी व्यक्त करणे हा बेदरकारपणा झाला.