
मुंबई – मानखुर्द येथील मंडाळा भागातील चाळीतील शेजार्यांच्या भांडणात ३१ वर्षीय फरजाना इरफान शेख हिच्यावर गोळीबार करण्यात आला आणि त्यात तिचा मृत्यू झाला. २९ एप्रिल या दिवशी सायंकाळी ७ वाजता ही घटना घडली. वाद झालेल्या महिलेचा पती आणि मुलगा यांनी तिला मारण्यापूर्वी तिला मारहाणही केल्याचे समजते. आक्रमणकर्ते हे सराईत गुंड असून त्यांच्यावर पूर्व उपनगरात अनेक गुन्हे नोंद आहेत. या घटनेनंतर आरोपी फरार आहेत.
अपघातामागील सत्य ४ वर्षांनंतर बाहेर येणे, हे पोलिसांना लज्जास्पद !
पनवेल रेल्वेस्थानक परिसरात बेकायदेशीर खाद्यविक्री चालू !
गडचिरोलीमधील लोहखनिज खाणी देण्याची मुख्यमंत्र्यांकडून मागणी
राखीव वनक्षेत्रात शिकार करणार्या ८ जणांना अटक
धर्मांधाचा तरुणीवर अत्याचार
मध्य प्रदेशातील मौलानाला अटक !