श्री महालक्ष्मी मंदिराच्या परिसरात भाविकांना उन्हापासून संरक्षण होण्यासाठी फरशीवर ‘कूल कोट’ देण्यात येणार !

साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात कोल्हापूर येथे येतात. सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून मंदिर परिसरात फिरतांना भाविकांच्या पायाला चटके बसतात.

मुंबई येथे ‘कॉपी’ करतांना पकडल्यानंतर विद्यार्थिनीने केली आत्महत्या !

साधना करणार्‍या मुलांमध्ये अयोग्य गोष्टी न करण्याकडे कल असतो, तसेच साधनेद्वारे आत्महत्येसारख्या घातक प्रवृत्तीवर मात करता येते. त्यामुळे पालकांनी मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी त्यांच्यात साधना करण्याची आवड निर्माण केली पाहिजे !

राज्यातील ७५ शहरांमध्ये दुर्मिळ औषधी वनस्पतींची लागवड होणार !

आधुनिक औषधे उपलब्ध नसतांना भारतात वनस्पतींद्वारे होत असलेले परंपरागत औषधोपचार औषधी वनस्पती नष्ट झाल्यामुळे बंद झाले आहेत. अशा दुर्मिळ औषधी वनस्पतींची महाराष्ट्रात पुन्हा लागवड करण्यात येणार आहे.

राज्यातील ७५ धार्मिक स्थळांच्या ठिकाणी होणार बेल उद्यानाची निर्मिती !

राज्यातील ७५ धार्मिक स्थानांच्या ठिकाणी ‘बेल वन उद्यान’ उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्यशासनाच्या वनविभागाने घेतला आहे. नुकत्याच घोषित करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये राज्यशासनाकडून याविषयी घोषणा करण्यात आली होती.

मदरशाच्या नावाखाली अवैध बांधकाम : कार्ला (जिल्हा पुणे) ग्रामस्थांचेे उपोषण !

ग्रामस्थांना असे उपोषण करावे लागणे प्रशासनाला लज्जास्पद ! अवैध बांधकाम होऊ देणार्‍या आणि ते निदर्शनास आणून देऊनही त्याकडे दुर्लक्ष करणार्‍या अधिकार्‍यांना सरकारने तात्काळ कारागृहात टाकले पाहिजे !

हिंदूंच्या विरोधानंतर गायक लकी अली यांनी ब्राह्मणांविषयीची वादग्रस्त ‘पोस्ट’ हटवली !

अशी पोस्ट एखाद्या हिंदूने चुकून अली यांच्या समाजाविषयी केली असती, तर आतापर्यंत त्याचे काय परिणाम झाले असते, हे वेगळे सांगायला नको !

भिवंडी (ठाणे) येथील ऐतिहासिक वज्रेश्‍वरी मंदिराच्या पर्यवेक्षकपदी ख्रिस्ती व्यक्तीची नियुक्ती !

मंदिराच्या पर्यवेक्षक म्हणून एकही हिंदु व्यक्ती उपलब्ध होऊ नये, याविषयी हिंदूंनी गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे !

Jai Shree Ram : ‘जय श्रीराम’ म्हटल्यामुळे हिंदूंना भोगावा लागला कारावास !

स्थानिक मुसलमान समाजाच्या दबावामुळे पोलिसांनी कारवाई केल्याचा आरोप !

मुंबई-गोवा मार्गावरील हातीवले (राजापूर) येथील टोलवसुली पुन्हा बंद !

मंत्री उदय सामंत यांनी आदेश दिल्यानंतर हातिवले येथील टोल वसुली बंद करण्यात आली आहे. टोलनाक्यावर देण्यात आलेले पोलीस संरक्षणही हटवण्यात आले आहे.

इंदूर (मध्यप्रदेश) येथे धर्मांध मुसलमानांकडून मंदिराची तोडफोड !

पूजा करण्यासाठी आलेल्या महिलांना ठार मारण्याची धमकी
पोलिसांच्या संरक्षणात होत आहे जीर्णोद्धार !