मोगलांचे धडे हटवलेले नाहीत ! – एन्.सी.ई.आर्.टी. प्रमुख

‘एन्.सी.ई.आर्.टी.’चे प्रमुख पुढे म्हणाले की, ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२०’ नुसार शालेय शिक्षणासाठी ‘नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क’ सिद्ध केले जात आहे. नवीन धोरणानुसार २०२४ मध्ये पाठ्यपुस्तके छापली जातील.

यासीन भटकळ सुरतमधील मुसलमान वस्त्या रिकाम्या करून शहरावर अणूबाँब टाकणार होता !

एन्.आय.ए.ने न्यायालयात दिली माहिती

गोवा सरकारकडून १५९ माजी खाण लीजधारकांना नोटीस

सरकारने लीजधारकांना आणखी एक मासाचा अवधी दिला आहे. सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्यानुसार राज्यातील सर्व खाणींवर राज्य सरकारचे नियंत्रण असेल आणि सर्व खाणी राज्य सरकार चालवणार आहे.

महाराष्ट्राकडून विर्डी धरणाचे काम बंद

महाराष्ट्र सरकारने अचानक कुणालाही कल्पना न देता आणि कुणाचीही अनुज्ञप्ती न घेता विर्डी धरणाचे अनधिकृत बांधकाम चालू केले. आता काम बंद असले, तरी ते पुन्हा कधीही चालू होऊ शकते. सरकारने संबंधित ठिकाणी कायम पाळत ठेवली पाहिजे.

बुद्धीप्रामाण्यवाद्यांचे सर्वांत मोठे दोन दोष म्हणजे जिज्ञासेचा अभाव आणि ‘मला सर्व कळते’, हा अहंभाव !

‘मीही ४१ व्या वर्षापर्यंत देवाला मानत नव्हतो. पुढे संमोहन उपचारशास्त्राची मर्यादा कळल्यावर मी साधनेला लागलो. तेव्हा जिज्ञासेपोटी संतांना सहस्रो प्रश्न विचारून आणि साधना करून अध्यात्मशास्त्र समजून घेतले. नाहीतर मीही आणखीन एक निर्बुद्ध बुद्धीप्रामाण्यवादी झालो असतो !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सिक्कीममध्ये झालेल्या हिमस्खलनात ७ पर्यटकांचा मृत्यू, ११ घायाळ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५० हून अधिक पर्यटक अजूनही १५ मैलांच्या पुढे अडकून पडले आहेत. बर्फात अडकलेल्यांपैकी ३० पर्यटकांना वाचवण्यात आले आहे. 

सनातन संस्था आयोजित ८ दिवसांचे ‘ऑनलाईन’ रामनाम संकीर्तन अभियान पार पडले !

हिंदूंना रामनामाची शक्ती आणि आशीर्वाद मिळावा, यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ८ दिवसांचे ‘ऑनलाईन’ रामनाम संकीर्तन अभियान आयोजित करण्यात आले होते. या संकीर्तनाचा उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड आणि बंगाल या राज्यांतील अनेक रामभक्तांनी लाभ घेतला.

५ एप्रिल या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे ‘मी सावरकर’ कार्यक्रम !

‘मी सावरकर’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणाल रेगे करतील, तर संगीत संयोजनाचे दायित्व प्रशांत लळीत यांच्यावर आहे. कार्यक्रमाचे संयोजन ‘मेरक इव्हेंट्स’ने केले आहे.

युवा पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांची आवश्यकता ! – गणेश नाईक, आमदार

यात्रेच्या सांगता सभेमध्ये गणेश नाईक म्हणाले की, देशासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सर्वस्व पणाला लावले. जाज्वल्य राष्ट्रभक्ती असतांनाही काही प्रवृत्ती त्यांच्याविषयी अपमानजनक वक्तव्य करत आहेत. हे आरोप करणार्‍यांचे दुर्भाग्य आहे.