वर्ष २०२६ पर्यंत एकही खाण अवलंबित बेरोजगार रहाणार नाही ! – मुख्यमंत्री सावंत
राज्यात वर्ष २०२६ पर्यंत एकही खाण अवलंबित कामगार, ट्रकमालक किंवा संबंधित व्यावसायिक बेरोजगार रहाणार नाही. आतापर्यंत १२ खाणपट्ट्यांचा लिलाव झाला आहे आणि यांपैकी ९ खाणींचे काम त्वरित चालू होणार आहे