हिन्दू राष्ट्र बनानेवाले कितने आए और गए ! – मौलाना तौकिर रजा
भारत इस्लामी देश बनाने से पहले हिन्दू राष्ट्र बनाओ !
भारत इस्लामी देश बनाने से पहले हिन्दू राष्ट्र बनाओ !
कुठे पंतप्रधानांनी नियम न पाळल्यावर कारवाई करणारे ब्रिटीश पोलीस आणि कुठे धर्मांधांचे तुष्टीकरण करणारे भारतीय पोलीस !
‘माघ शुक्ल अष्टमी या तिथीला उत्तरायणाची वाट पहात शरशय्येवर असलेले पितामह, कौरव-पांडव यांचे पालनकर्ते, अलौकिक योद्धे आणि दुर्योधनाचे सेनापती, मुत्सद्दी, भक्त, योगी आणि ज्ञानी अशा भीष्माचार्यांच्या कार्याची समाप्ती झाली.
कारागृहात आल्यानंतर गुन्हेगारी वृत्ती नष्ट होण्यासाठीचे पूरक वातावरणही हवे. कारागृहात मूलभूत सुविधांचीच वानवा असेल, तर गुन्हेगारी वृत्ती नष्ट होण्यासाठीच्या सूत्रापर्यंत प्रशासन कधी पोचणार ? गुन्हेगार होण्यापासून थांबवणे आणि गुन्हेगारी वृत्ती नष्ट होण्यासाठीचे प्रयत्न सरकारने युद्धपातळीवर करणे आवश्यक !
‘मल्टीडोमेन वॉर’ हे कुठलेही नियम नसलेले युद्ध आहे. या युद्धाचे अनेक प्रकार आहेत. या लेखामध्ये ‘भारताविरुद्ध चीनचे आर्थिक युद्ध आणि त्याची भारताच्या अर्थव्यवस्थेतील आर्थिक घुसखोरी, तसेच हे युद्ध चीनच्या विरोधात लढायचे असेल, तर भारतियांनी नेमके काय केले पाहिजे ?’, हे पाहूया.
माघ शुक्ल सप्तमी हा दिवस सर्व भारतात ‘रथसप्तमी’ म्हणून मानला गेला असून या दिवशी सर्वत्र भक्तीभावाने सूर्यपूजन होत असते. हा मन्वंतराचा पहिला दिवस असून या दिवशी भगवान सूर्यनारायण ७ घोडे जुंपलेल्या नवीन रथातून मार्ग आक्रमण करत असतो.
जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी साहित्य अर्पण स्वरूपात देऊ शकतात अथवा ते खरेदी करण्यासाठी धनरूपात साहाय्य करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी संपर्क साधावा.
पुरोहितांनी अगदी निरपेक्षपणे धर्मशास्त्राच्या आधारे हिंदु संस्कृतीचा प्रसार सार्या विश्वात करायला हवा; परंतु बहुतांश पुरोहित असे करतांना दिसत नाहीत.
१०.१२.२०२२ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’ मधील लेखात सौ. लक्ष्मीताईंमधील ‘काटकसरीपणा, शिकण्याची वृत्ती, सेवेची तळमळ आणि उत्तम निरीक्षणक्षमता’ या गुणांचे वर्णन केले आहे. त्यातून मला त्यांच्यातील गुण शिकता आले आणि मी त्यांचे अभिनंदन केले.
‘दिवसभरात स्वतःचा अहं कुठे कुठे जाणवतो ?’, याचे निरीक्षण करून तो न्यून करण्यासाठी त्या देवाला शरण जाऊन त्याचे सतत साहाय्य घ्यायच्या.