…तिला आपण अंधश्रद्धा असे म्‍हणू शकत नाही !

आपण मराठीचे अभिमानी असूनही चुकीचे मराठी शब्‍दप्रयोग अनेक वेळा करत असतो, हेसुद्धा या ‘सो कॉल्‍ड’ (तथाकथित) बुद्धीवादी लोकांच्‍या लक्षात येत नाही. श्रद्धा या शब्‍दातच आंधळेपणा हा अनुस्‍यूत (अध्‍यारूढ) आहे. श्रद्धेची पहिली अट आंधळेपणा हीच असते.

अल्‍पाहारासह दूध घातलेला चहा किंवा कशाय घेण्‍यापेक्षा कोरा चहा किंवा कशाय घ्‍यावा !

दूध आणि मीठ यांचा संयोग आरोग्‍याला हानीकारक आहे.

हिंदु संतांवर आघात करणे, हे ख्रिस्‍ती मिशनर्‍यांचे ध्‍येय ! – दिव्‍या नागपाल, हिंदुत्‍वनिष्‍ठ

हिंदु संतांवर आघात करणे, हे ख्रिस्‍ती मिशनर्‍यांचे ध्‍येय आहे. त्‍यांची प्रतिमा डागाळली की, लोकांचा त्‍यांच्‍यावरील विश्‍वास उडतो. त्‍यामुळे त्‍यांचा हिंदु धर्मावरील विश्‍वास नाहीसा होतो, हे ख्रिस्‍त्‍यांचे षड्‌यंत्र आहे.

शिळे अन्‍न खाणे का आणि कसे टाळावे ?

मध्‍यम मार्ग म्‍हणजे दुसर्‍या दिवशी पोळ्‍या करण्‍यासाठीची पूर्वसिद्धता म्‍हणून तत्‍पूर्वी रात्री पीठ, मीठ आणि तेल आवश्‍यकतेनुसार मोजून एकत्र करून ठेवावे. दुसर्‍या दिवशी त्‍या मिश्रणात केवळ पाणी घालून कणिक भिजवावी आणि त्‍याच्‍या पोळ्‍या कराव्‍यात.

सर्वोच्‍च न्‍यायालयाची लीना मणिमेकलाई आणि नूपुर शर्मा यांच्‍याविषयीची अनाकलनीय भूमिका !

प्रशासकीय स्‍तरावर हिंदुद्वेष्‍ट्यांना मिळणारी सन्‍मानाची वागणूक बहुसंख्‍य हिंदु असलेल्‍या भारताला लज्‍जास्‍पद !

पुदिना लागवड कधी करावी ?

‘फेब्रुवारी ते एप्रिल हा पुदिना लागवडीसाठी उत्तम कालावधी ! पावसाळ्‍यातही याची लागवड करता येते. बियाण्‍यांच्‍या दुकानात पुदिन्‍याच्‍या बिया मिळतात; परंतु घरगुती लागवडीसाठी याच्‍या काड्यांपासून लागवड करणे अधिक सोपे जाते. हे अल्‍प व्‍ययातही होते.

सहचर (मित्र) पिकांची लागवड

साधारणपणे जेव्‍हा एकाच जागेत किंवा एकमेकांजवळ दोन पिके एकाच वेळी घेतली जातात, तेव्‍हा ती एकमेकांना त्रासदायक न ठरता साहाय्‍य करणारी असावी लागतात.

षड्रिपूंवर नियंत्रण हवेच !

लहानपणापासूनच मुलांवर योग्‍य संस्‍कार देणे आवश्‍यक आहे. भावनांना आवर घालणे, मनाची स्‍थिरता, सहनशीलता, समजूतदारपणा, परिस्‍थिती स्‍वीकारणे आदी गुणांच्‍या साहाय्‍याने प्रतिकूल परिस्‍थितीवर मात करणे सहज शक्‍य आहे, तसेच याला अध्‍यात्‍माची जोड दिल्‍यास मनावर नियंत्रण ठेवणे सोपे जाते.

संभाजीनगर येथे अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्‍त !

गेल्‍या काही दिवसांपासून शेतकरी वेगवेगळ्‍या संकटांमुळे मेटाकुटीला आलेला असतांनाच २४ जानेवारी या दिवशी रात्री ८ वाजता शहरासह जिल्‍ह्यात वेगवेगळ्‍या ठिकाणी जोरदार पाऊस पडला. त्‍यामुळे शेतकर्‍यांच्‍या शेतीची हानी होणार आहे.

पू. अशोक पात्रीकरकाका यांनी प.पू. भक्‍तराज महाराज यांनी स्‍वत: रचलेली भजने म्‍हटल्‍यावर त्‍याचा वाईट शक्‍तींचा त्रास असणार्‍या आणि नसणार्‍या साधकांवर झालेला सूक्ष्म परिणाम !

पू. अशोक पात्रीकरकाका यांनी म्‍हटलेल्‍या भजनांचा साधकांवर सूक्ष्म स्‍तरावर काय परिणाम झाला हे या लेखातून पाहुया.