देशात कोरोनाचा धोका : जगातील पहिल्या ‘नेझल व्हॅक्सिन’ला सरकारची मान्यता

भारत सरकारने जगातील पहिल्या ‘नेझल व्हॅक्सिन’ला (अनुनासिक कोरोना लसीला) मान्यता दिली आहे. ‘भारत बायोटेक’ आस्थापनाची नाकातून दिली जाणारी ही लस वर्धक मात्र (बूस्टर डोस) म्हणून वापरली जाईल.

कुख्यात खुनी चार्ल्स शोभराज याची १९ वर्षांनंतर कारागृहातून सुटका !

कुख्यात खुनी चार्ल्स शोभराज (वय ७८ वर्षे) याची १९ वर्षांनंतर कारागृहातून सुटका करण्यात आली. चार्ल्स शोभराज याच्या वयाचा विचार करून नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याला सोडण्याचा आदेश दिला होता.

इंदूर (मध्यप्रदेश) येथे २४ घंट्यांत ‘लव्ह-जिहाद’ची ३ प्रकरणे उजेडात !

लव्ह जिहादच्या विरोधात केवळ कायदाच नव्हे, तर धर्मांध युवकांचे हिंदु युवतींकडे वाकड्या दृष्टीने पहाण्याचे धारिष्ट्य होणार नाही अशी वचक निर्माण करणे आवश्यक !

शत्रूला कळायला हवे कोणतेही युद्ध नक्कीच संपते !  

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रनेसमवेतचे युद्ध लवकर संपवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की अमेरिकेच्या दौर्‍यानंतर पुतिन यांनी हे विधान केले आहे.

चीनमध्ये प्रतिदिन आढळतात कोरोनाचे १० लाख रुग्ण !

चीनमध्ये प्रतिदिन १० लाख कोरोनाचे रुग्ण आढळत असून  प्रतिदिन स्रहस्रो लोकांचा मृत्यू होत आहे. हा आकडा याहीपेक्षा पुष्कळ अधिक असल्याचे सांगितले जात आहे.

सनातनच्या ९१ व्या संत पू. (श्रीमती) हिरा मळये (वय ८६ वर्षे) (श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या मातोश्री) यांची सेवा करतांना झालेल्या भावस्थितीविषयी गुरुदेवांना सूक्ष्मातून सांगत असतांना साधिकेने अनुभवलेली भावस्थिती !

पू. आजींची सेवा करत असल्याचे दृश्य पहात असतांना माझे सर्व अवयव तिन्ही गुरूंकडून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यात न्हाऊन निघत होते. तेव्हा मला स्वतःचा विसर पडला होता.

पांजरपोळ (पुणे) येथे चालू असलेल्या ‘कामधेनू महोत्सव अर्थात् विश्व गो परिषद २०२२’च्या निमित्ताने…

मूळ भारतातून नामशेष झालेली ‘ब्राह्मण’ ही देशी गायीची जात केवळ अमेरिकेत आहे. या गायींसाठी कोट्यवधी रुपयांचे मूल्य मोजून ऑस्ट्रेलिया, मलेशिया आदी देश त्या विकत घेत आहेत.

जगासाठी मोठी डोकेदुखी : चीनमधील अण्वस्त्रांची वाढती संख्या !

भारताकडे चीनला प्रत्युत्तर देण्याची क्षमता असली, तरी चीनकडे असलेल्या शस्त्रांची संख्या प्रचंड मोठी आहे. त्यामुळे केवळ भारतालाच नाही, तर सर्व जगालाच याचा धोका आहे.

आज, २४ डिसेंबर २०२२ या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा ‘मृत्युंजयदिन’ आहे. त्या निमित्ताने…

‘नेहरूंच्या नंतर देश रसातळाला जाईल’, असे समजणे शुद्ध खुळेपणा आहे. या देशाने एकापेक्षा एक असे श्रेष्ठ पुरुष निर्माण केले आहेत. नेहरूंनीच देशाची हानी केली आहे.’’

सैन्याच्या वाहनाला झालेल्या अपघातात १६ सैनिकांचा मृत्यू  

हे वाहन सकाळी चट्टेनहून थांगूच्या दिशेने निघाले होते. झेमा येथे एका तीव्र वळणावर सैन्याच्या ३ वाहनांपैकी एक वाहन तीव्र उतारावरून घसरले आणि अपघात झाला.