भारत-चीन सैनिकी संघर्ष आणि भारतीय सैनिकांचे शौर्य !

पाकिस्तान आणि चीनची युती  तोडायला हवी. यासाठी सर्व भारतीय आणि राजकीय पक्ष यांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. भारतीय नागरिकांनी या सर्व विविधांगी युद्धांचा सामना करण्याची सिद्धता ठेवायला हवी ! सीमेवरील युद्धापासून भारतीय सैन्य निश्चित रक्षण करील !’

समाजवादी पक्षाचे धर्मांध नेते आझम खान हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर करतात, हे प्रशासनाला लज्जास्पद !

हिंदु धर्मात पुनर्प्रवेश दिला. या लोकांनी समाजवादी पक्षाचे धर्मांध नेते आझम खान यांच्यावर आरोप करत म्हटले, ‘१२ वर्षांपूर्वी आझम खान यांनी आमचे बळजोरीने धर्मांतर केले होते. आमची भूमी आणि मालमत्ता आझम खान यांच्या गुंडांनी बळकावल्या आहेत.

अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली एकविसाव्या शतकातही समाजाला विष पाजण्याचा प्रयत्न !

राजकारणी सुषमा अंधारे यांनी एका भाषणामध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांसह अन्य संतांच्या संदर्भात वादग्रस्त विधान केले होते. त्यावर भाष्य करणारा लेख…

वेळीच सतर्क होऊन दिनचर्येतील चुका टाळा !

पाण्याच्या टाकीच्या तळाशी भोक पडलेले असतांना तिच्यामध्ये पाणी भरण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी टाकी भरणार नाही. त्याप्रमाणे विकारांची वर सांगितलेली कारणे चालू असतांना कितीही औषधे घेतली, तरी कोणताही विकार बरा होणार नाही. आरोग्य हवे असेल, तर वेळीच सतर्क होऊन दिनचर्येतील चुका टाळायला हव्यात.’

तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांच्या आध्यात्मिक उपायांचा आढावा प्रतिदिन घ्या !

‘तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांचे आध्यात्मिक त्रास आध्यात्मिक उपायांमुळे लवकर अल्प होतात. असे होऊ नये; म्हणून अनिष्ट शक्ती साधकांच्या आध्यात्मिक उपायांमध्ये अडथळे आणायचा प्रयत्न करतात.

‘मकरसंक्रांतीच्या निमित्ताने सनातनचे ग्रंथ, तसेच उत्पादने वाण म्हणून देणे’, ही चिरंतन आणि सर्वाेत्तम भेट असल्याने त्यासाठी जिज्ञासूंना प्रवृत्त करा !

साधकांनी वाचक, जिज्ञासू, आदींना संपर्क करून सात्त्विक वाण देण्याचे महत्त्व सांगावे आणि सनातनचे ग्रंथ, लघुग्रंथ अन् उत्पादने वाण म्हणून देण्यास प्रवृत्त करावे.

सनातनची पत्रकारिता – सनातनच्या राष्ट्र अन् धर्म निष्ठ पत्रकारितेचा परिचय करून देणारा ग्रंथ !

सनातनच्या राष्ट्र अन् धर्म निष्ठ पत्रकारितेचा परिचय करून देणारा ग्रंथ !

‘व्हॉट्सॲप’ तसेच अन्य ‘सोशल मिडिया’वर गट सिद्ध करतांना कोणती काळजी घ्यावी ?

साधकांनी स्वत:च्या भ्रमणभाषमध्ये असलेले साधकांचे जुने क्रमांक ‘डिलीट’ करावेत, तसेच कोणत्याही सोशल मिडियाच्या गटात क्रमांक जोडतांना निश्चिती करून मगच जोडावे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दोन्ही हातांच्या तळव्यांच्या संदर्भात झालेल्या दैवी पालटांमागील अध्यात्मशास्त्र !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामध्ये श्रीविष्णूचे तत्त्व कार्यानुमेय कार्यरत झाल्यामुळे त्यांच्या देहामध्ये विविध प्रकारचे दैवी पालट स्थुलातून होतात. या दैवी पालटांमागील अध्यात्मशास्त्र पुढीलप्रमाणे आहे.

सेवाभावी आणि शिकण्याची अन् अभ्यासू वृत्ती असणारे ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे फोंडा (गोवा) येथील श्री. प्रताप कापडिया (वय ७४ वर्षे) !

श्री. प्रताप कापडिया यांचा ७४ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त सहसाधिकेला त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत.