
‘मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथील १२ कुटुंबांतील ८० सदस्यांनी नुकताच इस्लामचा त्याग करून हिंदु धर्मात ‘घरवापसी’ (पुनर्प्रवेश) केली. बघरा ब्लॉकमध्ये असलेल्या ‘योग साधना आश्रमा’चे यशवीरजी महाराज यांनी प्रत्येकाला गंगाजलाने शुद्ध करून सर्वांच्या गळ्यात यज्ञोपवित घालून पवित्र केले. नंतर गायत्री मंत्राचे उच्चारण करून आणि यज्ञात आहुती देऊन सर्वांना इस्लाममधून हिंदु धर्मात पुनर्प्रवेश दिला. या लोकांनी समाजवादी पक्षाचे धर्मांध नेते आझम खान यांच्यावर आरोप करत म्हटले, ‘१२ वर्षांपूर्वी आझम खान यांनी आमचे बळजोरीने धर्मांतर केले होते. आमची भूमी आणि मालमत्ता आझम खान यांच्या गुंडांनी बळकावल्या आहेत.’’ (१३.१२.२०२२)
नागपूर येथे हिंदु महिलेच्या धर्मांतराचा प्रयत्न; दर्ग्याच्या बाबासह ६ जणांवर गुन्हा नोंद !
निःस्वार्थी प्रेमाचे महत्त्व !
वीर सावरकर उवाच
शहरी नक्षलवादामुळे झारखंड येथील आदिवासींचे अस्तित्व धोक्यात !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
नागपूर येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीवरील सोन्याची साखळी चोरणार्या ३ धर्मांधांना अटक !