आरोपी शारिक होता इस्लामिक स्टेटच्या संपर्कात !

अशा प्रकारच्या जिहादी कारवायांसाठी जिहादी मानसिकता निर्माण करणार्‍या सर्वप्रकारच्या गोष्टींवर आता बंदी घालणे आवश्यक झाले आहे. सरकारने आता अशी मानसिकता कोणत्या गोष्टींमुळे निर्माण होते, याचा शोध घेऊन ते जाहीर केले पाहिजे !

(म्हणे) ‘गांधींजींच्या हत्येसाठी सावरकरांनी नथुराम गोडसेला बंदूक पुरवली !’

गांधीहत्येच्या खटल्यात न्यायालयाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांची निर्दोष मुक्तता केली आहे. तरीही असे विधान करून तुषार गांधी हे न्यायालयाचा आणि पर्यायाने राज्यघटनेचा अवमानच करत आहेत ! अशांवर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई झाली पाहिजे !

राजीव गांधी यांच्या मारेकर्‍यांच्या सुटकेच्या संदर्भात काँग्रेस प्रविष्ट करणार पुनर्विचार याचिका !

माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे नेते राजीव गांधी यांच्या मारेकर्‍यांच्या सुटकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचार याचिका प्रविष्ट करण्यात येणार आहे.

हिजाबला विरोध करणारा व्हिडिओ पोस्ट केल्यावरून इराणच्या प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक

हिजाबविरोधी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करणार्‍या इराणच्या सरकारविषयी जगातील तथाकथित महिला संघटना, मानवाधिकार संघटना, आयोग, संयुक्त राष्ट्रे यांनी मौन का बाळगला आहे ?

मुंबईत अवैधपणे रहाणारे ४५० विदेशी नागरिक हद्दपार !

इतक्या मोठ्या संख्येने विदेशी नागरिक अवैधपणे रहातात, हे पोलिसांना वेळीच का लक्षात आले नाही ? कि येऊनही त्यांनी दुर्लक्ष केले ?, याचीही चौकशी झाली पाहिजे ! विदेशींना अवैधपणे भारतात राहू देणार्‍यांवरही कठोर कारवाई व्हायला हवी !

ओडिशामध्ये रुळावरून घसरलेली मालगाडी रेल्वे स्थानकामध्ये घुसल्याने ३ जणांचा मृत्यू

राज्यातील जाजपूर जिल्ह्यात असलेल्या कोरेई रेल्वे स्थानकावर सकाळी पावणे सातच्या सुमारास एक मालगाडी रुळावरून घसरली आणि स्थानकातील प्रतिक्षालयामध्ये (‘वेटिंग रूम’मध्ये) घुसली.

(म्हणे) ‘श्रद्धाचे ३५ च काय, तर ३६ तुकडेही करता आले असते !’

आफताब पूनावाला याचे उत्तरप्रदेशातील राशिद खान या युवकाकडून समर्थन
आफताबचे कृत्य योग्य असल्याचे विधान

(म्हणे) ‘भारताला केवळ मुसलमान आणि काँग्रेस हेच वाचवू शकतात !’

 ३ वर्षांपूर्वीचे विधान असलेल्या व्हिडिओमध्ये जाणीवपूर्वक पालट करून तो विरोधकांकडून प्रसारित करण्यात आल्याचा काँग्रेसचा दावा

कर्नाटकात विश्‍वकर्मा जातीतील हिंदू मोठ्या प्रमाणात होत आहेत धर्मांतरित ! – भाजपचे आमदार के.पी. नंजुंडी

हिंदूंमधील धर्मशिक्षणाच्या अभावाचेच हे फलित ! स्वातंत्र्योत्तर काळात सर्वपक्षीय सरकारांनी हिंदूंना साधना शिकवली असती, तर हिंदूंवर अशी परिस्थिती ओढवली नसती, हे लक्षात घ्या !

कवर्धा (छत्तीसगड) येथे धर्मांधाकडून हिंदु भाजी विक्रेत्याला मारहाण !

लोकसंख्येने अल्प असलेले धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असतात !