आळंदीमध्ये (जिल्हा पुणे) माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यास भाविकांची गर्दी !
देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त सहस्रो भाविकांनी टाळ-मृदंगाच्या गजरात आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा जयघोष करत त्यांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले
देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त सहस्रो भाविकांनी टाळ-मृदंगाच्या गजरात आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा जयघोष करत त्यांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले
जळगाव, चोपडा, धुळे, ब्रह्मपूर येथे गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात साजरा ! प्रत्येकाने धर्मशिक्षण घेऊन आणि धर्माचरण करून धर्मनिष्ठ समाजाची निर्मिती अन् धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कृतीशील झाले पाहिजे.
गतवर्षी आलेल्या महापुराच्या काळात रंकाळा परिसर, पंचगंगा नदी परिसर येथून बाहेर गेलेले नागरिक आत जाऊ शकत नव्हते आणि आत आलेले बाहेर येऊ शकत नव्हते. नागरिकांना वेळेवर औषधोपचार मिळाले नाहीत, अन्न पुरवठा, तसेच दैनंदिन गरजू वस्तू यांचाही तुटवडा भासला.
जीवनात संस्कारांना पुष्कळ महत्त्व आहे. भक्त प्रल्हाद हिरण्यकश्यपु नावाच्या राक्षसाचा पुत्र असूनही धर्माने त्याचा आदर्श घेण्यास सांगितले. त्यामुळे कुठे जन्म झाला ? यापेक्षा कोणते संस्कार झाले आहेत, हे मुख्य मानले गेले आहे. त्यामुळे आपण सर्वजण उत्तम संस्कार वाढवून देशाचे उत्तम नागरिक होऊया
भारताला वर्ष २०४७ मध्ये इस्लाममय करणारी कारस्थाने घडत असतांना भारताने या विरोधात काही केले नाही, तर ‘दार-उल-हरब’ (जेथे इस्लामचे राज्य नाही, ते) असलेले हिंदुस्थान ‘दार-उल-इस्लाम’ (इस्लामचे राज्य असलेली भूमी) व्हायला वेळ लागणार नाही ! हिंदूंनो, जागे व्हा अन्यथा ‘दुसरे लेबेनॉन’ पहायला सिद्ध रहा !
पावसामुळे जिल्ह्यातील १० मार्ग सध्या बंद आहेत. गोसीखुर्द धरणातून ८ सहस्रांहून अधिक क्युसेक्स जलविसर्ग होत असल्याने वैनगंगा नदीकाठच्या गावांना अती सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे.
या परिसरातील १ कि.मी. परिघामध्ये अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून इतर सर्व दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.
१० जुलै २०२२ या दिवशी मदुराई (तमिळनाडू) येथे गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा झाला. या कार्यक्रमाचा प्रारंभ प्रार्थनेने झाला. यानंतर सौ. लक्ष्मी नायक यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या गुरुपौर्णिमेच्या संदेशाचे वाचन केले.
येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिचे मालेगाव येथील एकाशी विवाह लावणार्या आरोपींपैकी एका महिलेला जवाहरनगर पोलिसांनी १३ जुलै या दिवशी अटक केली.
भारतीय साहित्याच्या वाचनातून विद्यार्थ्यांवर नकारात्मक संस्कार झाल्याचे एकही उदाहरण नाही. अशा भारतीय साहित्याची श्रेष्ठता लक्षात घेऊन त्याचा वापर जीवन समृद्ध करण्यासाठी करूया !