हिंदूंनो, भारताला ‘इस्लामी राष्ट्र’ बनवण्याचे षड्यंत्र जाणा !
कराटेचे प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली विविध राज्यांतील मुसलमान युवकांना शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण देणार्या दोघा धर्मांधांना बिहार पोलिसांनी अटक केली.
कराटेचे प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली विविध राज्यांतील मुसलमान युवकांना शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण देणार्या दोघा धर्मांधांना बिहार पोलिसांनी अटक केली.
त्वचेच्या बुरशी संसर्गावर (‘फंगल इन्फेक्शन’वर) आयुर्वेदीय उपचार पुढील लेखात दिले आहेत.
‘क्षत्रियांचे बळ म्हणजे त्यांचे तेज आहे आणि ब्राह्मणांचे बळ म्हणजे क्षमा आहे.
गोपालनामुळे आपल्याला दूध, दही, लोणी, तूप, उत्तम प्रकारचे खत आणि जीवामृत मिळू शकते. प्रतिकूल हवामानामध्ये तग धरून ठेवण्याची क्षमता देशी गोवंशामध्ये असल्यामुळे दुग्ध व्यवसायातून आपल्याला निश्चितच लाभ होऊ शकतो. गोपालनामध्ये विविध कृतींचा समावेश होतो.
वैयक्तिक द्वेषापोटी गुजरातचे मंत्री हरेन पंड्या आणि २ ज्येष्ठ पोलीस अधिकारी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर खोटे आरोप करणे अन् गुजरात दंगलीतील पीडितांच्या आडून तिस्ता सेटलवाड यांनी नरेंद्र मोदी यांना अडकवण्यासाठी विविध प्रयत्न करणे आणि आर्थिक लाभ मिळवणे’, ही सूत्रे वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
हिंदु युवतींना जाळ्यात ओढण्यासाठी ‘लव्ह जिहाद’ हे सामुदायिक षड्यंत्र आहे. हिंदु असल्याचे भासवून मुसलमान युवक हिंदु युवतींना या षड्यंत्रांतर्गत फसवत आहेत. हिंदु युवतींशी ‘निकाह’ केल्यावर त्यांचा छळ करून त्यांची हत्या केली जाते किंवा त्यांना वेश्याव्यवसायात पाठवले जाते.
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
केरळ येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. पी.टी. राजू यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ते जन्म-मृत्यूच्या फेर्यातून मुक्त झाले’, असे घोषित केले. या प्रसंगाचे देवाच्या कृपेने माझ्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.
नारदमुनींप्रमाणे साधकाला मायेतून बाहेर काढून अध्यात्म शिकवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
कु. दिव्या पुष्कराज जोशी हिला ६ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !