कराची (पाकिस्तान) येथे ‘सॅमसंग’ने केलेल्या पैगंबरांच्या कथित अवमानाच्या प्रकरणी मॉलमध्ये तोडफोड

मुसलमान कुठेही असले, तरी ते त्यांच्या श्रद्धास्थानांचा कथित अवमान झाला, तरी कायदा हातात घेतात, तर हिंदू त्यांच्या श्रद्धास्थानांचा खरोखर अवमान करण्यात आला, तर वैध मार्गानेही विरोध करत नाहीत !

दंगलखोरांकडून हानीभरपाई वसूल केली जाऊ शकत नाही ! – पाटणा उच्च न्यायालय

विरोध दर्शवण्यासाठी कायदा-सुव्यवस्था धाब्यावर बसवून सार्वजनिक मालमत्तेची हानी करणार्‍यांवर अशाने वचक कसा बसेल ? राष्ट्राची हानी टाळण्यासाठी अशा प्रकरणांवर जलदगती न्यायालयांच्या माध्यमातून त्वरित निकाल देणे आवश्यक !

(म्हणे) ‘आमच्या संघटनेचे कोणत्याही आतंकवादी कृत्याशी देणेघेणे नाही !’  – दावत-ए-इस्लामीचा दावा

कन्हैयालाल यांचे दोघे मारेकरी याच संघटनेच्या कराची येथील मुख्यालयात काही दिवस प्रशिक्षण घेण्यासाठी गेले होते, हे स्पष्ट असतांना या दाव्यावर कोण विश्‍वास ठेवणार ?

नालंदा (बिहार) येथे मुसलमान दुचाकी चोराला जमावाने चोपले !

अल्पसंख्य गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असतात, हे लक्षात घ्या !

उदयपूर येथील हत्याकांड तालिबानी विचारसरणीचाच परिणाम ! – रा.स्व. संघ

श्रीलंकेतील जपानचे राजदूत मिजुकोशी हिदेयेकी यांनी म्हटले की, श्रीलंकेतील सध्याची वाईट स्थिती पहाता श्रीलंकेला साहाय्य करणे जोखमीचे ठरेल.

अमरावती येथील वैद्यकीय व्यावसायिकाच्या निर्घृण हत्येप्रकरणी ६ धर्मांधांना अटक !

हत्या प्रकरणातील धर्मांधांना शरियत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

राजसमंद (राजस्थान) येथे हिंदु तरुणावर चाकूने आक्रमण करणार्‍या ४ मुसलमान तरुणांना अटक

राजस्थानमधील काँग्रेसच्या राज्यात हिंदू असुरक्षित ! काँग्रेसचे सरकार, म्हणजे पाकिस्तानी राजवटच !

चीनच्या वुहानमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्याने पुन्हा दळणवळण बंदीची शक्यता

चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांनी २ दिवसांपूर्वी वुहानला भेट दिली होती. कोरोनासंबंधी कार्याचा त्यांनी आढावा घेतला होता. ‘आणखी काही वर्षे चीनमध्ये ‘झीरो कोविड’ धोरण लागू राहील’, असे त्यांनी त्या वेळी स्पष्ट केले होते.

गोंडा (उत्तरप्रदेश) येथे दलित तरुणीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार आणि धर्मांतराचा प्रयत्न

अशांना आखाती देशांत ज्या प्रमाणे शरियतनुसार कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्यांच्यावर दगड मारून त्यांना ठार करण्याची शिक्षा दिली जाते, तशी शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

केदारनाथ मंदिराच्या गर्भगृहात जाऊन दर्शन घेण्यास अनुमती !

मंदिराच्या गर्भगृहातील प्रवेशाविषयीचा निर्णय धर्माचार्यांनी आणि तेथील पुजार्‍यांनी घेणे अपेक्षित आहे. गर्भगृहाला वेगळे आध्यात्मिक महत्त्व आहे. तेथील पावित्र्य जपणे आवश्यक असते. त्यामुळे अशा प्रकारचा निर्णय शासनकर्त्यांनी घेणे योग्य नाही !