दंगलखोरांकडून देशभरात ‘अग्नीपथ’ योजनेचा विरोध करत तोडफोड, दगडफेक, रेल्वेगाड्या जाळणे आदी माध्यमातून अब्जावधी रुपयांची सरकारी आणि सामाजिक मालमत्तेची हानी !

पाटलीपुत्र (बिहार) – दंगलखोरांकडून हानीभरपाई वसूल केली जाऊ शकत नाही, असा निर्णय पाटणा उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेच्या सुनावणीच्या वेळी दिला. ‘अग्नीपथ’ या भारतीय सैन्यदलांमध्ये युवक भरतीसाठीच्या सरकारी योजनेच्या विरोधात काही दिवसांपूर्वी विविध राज्यांमध्ये हिंसक आंदोलने करण्यात आली होती. दंगलखोरांनी या वेळी अब्जावधी रुपयांची हानी केली. ‘त्याची भरपाई त्यांच्याकडूनच वसूल करायला हवी’, या मागणीची एक जनहित याचिका पाटणा उच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने वरील निर्णय देत याचिका फेटाळून लावली.
अग्निपथ योजना: बिहार में उपद्रवियों से नहीं वसूला जाएगा जुर्माना, पटना हाईकोर्ट से याचिका खारिज https://t.co/QDGD4iDsjO
— Hindustan (@Live_Hindustan) July 2, 2022
अग्नीपथ योजनेच्या विरोधात विविध ठिकाणी रेल्वेगाड्या जाळणे, तोडफोड करणे, दगडफेक करणे आदी प्रकारच्या हिंसात्मक घटना घडल्या होत्या. बिहार राज्यात हिंसेच्या सर्वाधिक घटना घडल्या होत्या.
संपादकीय भूमिका
|
Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने पी.एफ्.आय.च्या ३ सदस्यांना जामीन नाकारला
विवाहानंतरही मुसलमान प्रियकराच्या संपर्कात असल्याने हिंदु युवतीची तिच्या भावानेच केली हत्या !
गेल्या १२ वर्षांत आरोग्यसेवा लोकांना परवडेल आणि सहज उपलब्ध होईल यांसाठी महत्त्वपूर्ण कार्य ! – PM Modi
Iran Uranium : इराणने अमेरिकेला मिळणार नाही, असा लपवला ५०० किलो युरेनियम साठा !
सीमावर्ती जिल्ह्यांतील लोकसंख्याशासत्रीय पालटांचा अभ्यास करा ! – Amit Shah
Mobile Tower Theft : बिहारमध्ये चोरट्यांनी ४० मीटर उंच ‘मोबाईल टॉवर’च चोरून नेला !