दंगलखोरांकडून देशभरात ‘अग्नीपथ’ योजनेचा विरोध करत तोडफोड, दगडफेक, रेल्वेगाड्या जाळणे आदी माध्यमातून अब्जावधी रुपयांची सरकारी आणि सामाजिक मालमत्तेची हानी !

पाटलीपुत्र (बिहार) – दंगलखोरांकडून हानीभरपाई वसूल केली जाऊ शकत नाही, असा निर्णय पाटणा उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेच्या सुनावणीच्या वेळी दिला. ‘अग्नीपथ’ या भारतीय सैन्यदलांमध्ये युवक भरतीसाठीच्या सरकारी योजनेच्या विरोधात काही दिवसांपूर्वी विविध राज्यांमध्ये हिंसक आंदोलने करण्यात आली होती. दंगलखोरांनी या वेळी अब्जावधी रुपयांची हानी केली. ‘त्याची भरपाई त्यांच्याकडूनच वसूल करायला हवी’, या मागणीची एक जनहित याचिका पाटणा उच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने वरील निर्णय देत याचिका फेटाळून लावली.
अग्निपथ योजना: बिहार में उपद्रवियों से नहीं वसूला जाएगा जुर्माना, पटना हाईकोर्ट से याचिका खारिज https://t.co/QDGD4iDsjO
— Hindustan (@Live_Hindustan) July 2, 2022
अग्नीपथ योजनेच्या विरोधात विविध ठिकाणी रेल्वेगाड्या जाळणे, तोडफोड करणे, दगडफेक करणे आदी प्रकारच्या हिंसात्मक घटना घडल्या होत्या. बिहार राज्यात हिंसेच्या सर्वाधिक घटना घडल्या होत्या.
संपादकीय भूमिका
|
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’
Himachal Pradesh Natural Disasters : नैसर्गिक आपत्तीमुळे १ सहस्र कोटी रुपयांची हानी